हॅपनिंग

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

शेतात राब-राब राबायचं, पिकाला लेकरासारखं जपायचं आणि ऐन कापणीच्या वेळी माकडांच्या टोळीनं येऊन होत्याचं नव्हतं करायचं... हे दृश्य कोणत्याही शेतकऱ्यासाठी...

Read moreDetails

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

नवी दिल्ली/मुंबई | राज्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत असतानाच केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे....

Read moreDetails

विमान इंधन दरवाढीचा कृषी क्षेत्रालाही फटका; मालवाहतूक खर्च वाढला

नवी दिल्ली | पश्चिम आशियातील तणावामुळे वाढलेल्या विमान इंधन (एटीएफ) दरांचा परिणाम केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित न राहता आता कृषी...

Read moreDetails

‘इफ्को’ची ऐतिहासिक भरारी; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतच्या विक्रमी नफ्याची नोंद

नवी दिल्ली | जगातील आघाडीची सहकारी संस्था असलेल्या 'इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'ने (इफ्को) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपल्या यशाचे...

Read moreDetails

आखाती देशांमधील संकट: दक्षिण आशियाई शेतीला मोठा फटका; निर्यातीसह उत्पन्नावर टांगती तलवार

दुबई/नवी दिल्ली - आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या ताज्या राजकीय आणि आर्थिक संकटामुळे दक्षिण आशियातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला आहे....

Read moreDetails

मंत्रालयात झाला ‘मार्च एंड’ धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

मुंबई- कॅलेंडरवर सुट्टी असो किंवा नसो, मार्च २०२६च्या शेवटच्या आठवड्यात मंत्रालयातील दिवे मात्र विझले नाहीत. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अखेरच्या...

Read moreDetails

साखरेचा ‘कडू’ डोस की ‘गोड’ तेजी? 2026 च्या उत्तरार्धात साखर बाजार वधारण्याची चिन्हे!

मुंबई/न्यूयॉर्क - जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर)...

Read moreDetails

‘बोगस’ हजेरीला बसणार चाप! आता मजुरांचा चेहराच ठरणार त्यांची खरी ओळख; ‘रोहयो’त मोठा बदल!

नवी दिल्ली/मुंबई - ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रोजगार हमी योजना - अर्थात, 'रोहयो'मध्ये आता हायटेक क्रांती होत आहे. कामावर...

Read moreDetails

जैविक आणि सेंद्रिय खतांच्या विक्रीत एक एप्रिलपासून मोठा बदल!

नवी दिल्ली - येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशातील खत क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जैविक खतांच्या (बायो...

Read moreDetails

काय सांगता! आता बाराही महिने मिळणार रसाळ आंबा? आनंद महिंद्राही झाले कोटाच्या शेतकऱ्याच्या प्रयोगावर फिदा!

'आंबा' आणि 'मोसम' यांचे नाते तसे अतूट. पण जर हा मोसम कधी संपलाच नाही तर? कल्पनेत वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात...

Read moreDetails
Page 1 of 81 1 2 81

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर