हॅपनिंग

पीक नुकसानीची माहिती कळवण्याची मुदत 96 तास करण्यासाठी पाठपुरावा करणार – धनंजय मुंडे

मुंबई : आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व सकारात्मक पाऊल...

Read moreDetails

पीक विमा भरण्यास आता तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – कृषीमंत्री

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत...

Read moreDetails

राज्यात सरासरीच्या 104 टक्के पाऊस ; पेरण्या 85 टक्के

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. 178 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 130 तालुक्यात 75...

Read moreDetails

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान...

Read moreDetails

खुशखबर ! पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक...

Read moreDetails

सरदार अ‍ॅग्रो फर्टिलायझरचा राज्य परवाना निलंबित – विभागीय कृषी सहसंचालक

जळगाव : गुजरात मोरबी येथील सरदार अ‍ॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 628 शेतकर्‍यांचे...

Read moreDetails

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये द्या !

मुंबई : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)चे माजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केलेल्या शिफारसीनुसार पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना 10 हजार रूपये देण्याचा निर्णय...

Read moreDetails

कटुरले बियाणे उपलब्धता, लागवड, व्यवस्थापन

मुंबई : नियमित बाजारात येणाऱ्या पालेभाज्यांसोबतच कटुरले ही रानभाजी विशेषतः आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस बाजारात बघायला मिळते. करटुले ही एक दुर्मिळ...

Read moreDetails

तांदूळ निर्यातबंदी नंतर आता गहू, डाळींच्या भाववाढ नियंत्रणासाठी होऊ शकतात हालचाली

मुंबई : तांदूळ निर्यातबंदी नंतर आता गहू, डाळींच्या भाववाढ नियंत्रणासाठी हालचाली होऊ शकतात. केंद्र सरकारकडून तशी पावले उचलली जात असल्याची...

Read moreDetails

भारतातील कापसाची निर्यात 19 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; शेतकऱ्यांचा तेलबिया, कडधान्याकडे वाढता कल

मुंबई : चालू हंगामात म्हणजे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत, भारतातील कापसाची निर्यात 19 वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाण्याची...

Read moreDetails
Page 30 of 82 1 29 30 31 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर