Tag: अतिवृष्टी

“आयएमडी”कडून आज ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; तुमच्या भागातील हवामान आज कसे असेल ते जाणून घ्या

“आयएमडी”कडून आज ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; तुमच्या भागातील हवामान आज कसे असेल ते जाणून घ्या

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई-पुणेसह राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत ...

Pik Vima Bharpai

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांना मिळणार 381 कोटींची पीक विमा भरपाई

मुंबई : Pik Vima Bharpai... शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा ...

बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत..; ‘या’ जिल्ह्यांना मिळणार लाभ

मुंबई - अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य ...

एक दिवस शेतकऱ्यांसोबत

‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

जालना : शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, यासाठी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात ...

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार सर्वसमावेशक धोरण निश्चि

मंत्रिमंडळ बैठक : सोमवार, दि. 12 सप्टेंबर 2022 मदत व पुनर्वसन विभाग राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित ...

अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या

अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या

मुंबई : जुलै महिन्यातील अतिवृष्टीने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कापूस पिकाचे दर काय राहू शकतात, ते आपण ...

अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी

अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी

  मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा इतरांप्रमाणे उसालाही मोठा फटका बसल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या गळीपावरुन दिसून येत आहे. राज्यातील ...

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश

ऐन रब्बीत शेतकऱ्यां समोर वीज संकट… शेतीला आता 10 तास नाही तर इतकेच तास मिळणार वीज..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. पिकांची जोपासना करण्यासाठीदेखील यंदा ...

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता राज्यातील शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी ...

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार…!

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार…!

प्रतिनिधी/पुणे राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता, तर ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर