हॅपनिंग

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर, इथेनॉल निर्मितीसाठी लवकरच राज्याचे धोरण

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी...

Read moreDetails

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा – महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा, अशी महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली आहे. अकोल्यात खतविक्रेत्यांकडे धाडी टाकून लाच मागणाऱ्या...

Read moreDetails

Kisan Store : आता बदलेल शेतकऱ्यांचे नशीब, कृषीमाल बांधावरून थेट ग्राहकाच्या घरात

मुंबई : किसान स्टोअरची (Kisan Store) संकल्पना वर्षभरानंतर आता नव्या, दमदार स्वरुपात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे नशीब खरोखरच बदलू...

Read moreDetails

Urea Subsidy : युरियाच्या किंमती लवकरच वाढू शकतात; कशामुळे, काय आहे सरकारचं धोरण, ते सविस्तर जाणून घ्या…

मुंबई : Urea Subsidy भारतीय कृषी मूल्य आयोगाने (CACP) युरियाचा अतिवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारला काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. त्या...

Read moreDetails

Cooperation : सहकार से समृद्धी : विकास सोसायट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने घेतले “हे” 5 महत्त्वाचे निर्णय

मुंबई : Cooperation सहकार से समृद्धी अर्थात सहकारातून विकास या कार्यक्रमातून गावोगावच्या विकास सोसायट्यांच्या मजबुतीसाठी केंद्र सरकारने पाच महत्त्वाचे निर्णय...

Read moreDetails

MSP Hike : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तेलबिया, कापसासह अनेक पिकांच्या हमी भावात मोठी वाढ

मुंबई : MSP Hike शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय झाला आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना ही मोठी भेट दिली आहे. तेलबिया,...

Read moreDetails

Agricultural Universities : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास; राष्ट्रीय क्रमवारीत राज्याची फक्त 1 संस्था!

मुंबई : Agricultural Universities... महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास ठरली आहेत. दर्जा, गुणवत्तेच्या राष्ट्रीय क्रमवारीत राज्यातील फक्त 1 संस्था स्थान मिळवू...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात...

Read moreDetails

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : कांदा हा लोकांच्या दररोजच्या आहारातील एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कांदा हा प्रमुख पिकांमध्ये गणला जातो व शेतकऱ्यांकडून...

Read moreDetails
Page 33 of 81 1 32 33 34 81

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर