हॅपनिंग

सावधान! शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळल्यास डीबीटी, हमी खरेदीसह शेतकरी सुविधांचा लाभ बंद

शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळून प्रदूषण आणि कार्बन समस्या निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची मनमानी यापुढे चालणार नाही. कारण, शेतातील पिकांच्या अवशेषांचा...

Read moreDetails

जालना-संभाजीनगरसह राज्यातील चार शहरात उभारण्यात येणार सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

जालना-संभाजीनगरसह राज्यातील चार शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची प्रक्रिया पार्क उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य...

Read moreDetails

नेटाफिम इंडियाचे शेतकऱ्यांसाठी नॉनस्टॉप तुफान; किफायतशीर, क्लॉग रेझिस्टन्स ड्रिप तंत्रज्ञान केले लाँच

नेटाफिम इंडियाने शेतकऱ्यांसाठी नॉनस्टॉप तुफान आणले आहे. कंपनीने किफायतशीर भावातील क्लॉग रेझिस्टन्स ड्रिप तंत्रज्ञान भारतात लाँच केले आहे. अँटी-क्लॉगिंग तंत्रज्ञानासह...

Read moreDetails

शरद पवारांनी कृषिमंत्री म्हणून केलेल्या कामाचे पुरावे केले सादर, पंतप्रधानांनी केलेल्या निरर्थक टीकेतील हवाच काढून घेतली!

शरद पवार यांनी शेतीसाठी काय केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत केली होती. पवारांनी त्याला आज उत्तर दिले....

Read moreDetails

कृत्रिम पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील 2017-19 मधील प्रयोग यशस्वी – पुण्यातील आयआयटीएमचा संशोधन अहवाल अमेरिकी हवामान विज्ञान सोसायटीकडून पुन:र्प्रसिद्ध

कृत्रिम पावसाचा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील 2017-19 मधील प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. इथे पावसाच्या ढगांवर खास विमानातून ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराइड...

Read moreDetails

शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले प्रमाणित बियाणे पुरवण्यासाठी आता नवीन सहकारी समिती BBSSL – अमित शहा

भारतातील शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले प्रमाणित बियाणे पुरवण्यासाठी एक नवीन सहकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे नाव...

Read moreDetails

शेजारच्या शेतजमिनीतून बैलगाडीला मार्गासाठी सरसकट परवानगी; शेताकडील वहीवाटीचा रस्ता अडवल्याने त्रस्त लाखो शेतकऱ्यांना दिलासा

शेजारच्या शेतजमिनीतून बैलगाडीला मार्गासाठी सरसकट परवानगी देण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेताकडील वहीवाटीचा रस्ता अडवल्याने त्रस्त लाखो...

Read moreDetails

नंदुरबार जिल्ह्यात निर्माण होणार जगातील पहिले, सर्वात मानवनिर्मित बांबूचे जंगल

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतींना मिळालेल्या सामूहिक वनहक्कांच्या जमिनींवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जगातील पाहिले व सर्वात मोठे मानवनिर्मित बांबूचे जंगल...

Read moreDetails

रब्बी हंगामासाठी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी P&K खतांवर 22,303 कोटी...

Read moreDetails

अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

Read moreDetails
Page 24 of 82 1 23 24 25 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर