हॅपनिंग

नंदुरबार जिल्हा लवकरच 100% सिंचनक्षम; सातपुडा पहाडात बोगदा खणून आणणार नर्मदेचे पाणी!

"सातपुडा पहाडात बोगदा खणून जिल्ह्याशेजारून वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पाणी जिल्ह्यात आणू," अशी महत्त्वपूर्ण घोषणा नंदुरबारच्या खासदार हिनाताई गावित यांनी शहादा...

Read moreDetails

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योग्य दिशा – आमदार राजेश पाडवी

शहादा - आमदार पाडवी यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवार, 23 फेब्रुवारीपासून प्रेस मारुती मैदान, शहादा येथे...

Read moreDetails

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे भारतातील कृषी निर्यातीत वाढ, 15 वस्तूंची निर्यात पोहोचली 100 दशलक्ष डॉलर्सवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात कृषी निर्यातीत सर्वाधिक वाढ झाली आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने...

Read moreDetails

कांद्यावरील निर्यातबंदी उठवली मात्र….

मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी...

Read moreDetails

कापसाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन!

जैन हिल्स कृषी महोत्सवात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इथे कापसाच्या प्लॉटमध्ये कापूस पिकाची नवीन प्रगत तंत्रज्ञानाचे लागवड केली...

Read moreDetails

बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!

बंदिस्त वातावरणातील केळी बाग हे जैन हिल्स कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. बंदिस्त लागवडीत उत्पादन जास्त मिळते. आठ महिन्यांत बाग...

Read moreDetails

सर्वसामान्य शेतकरीदेखील करु शकतो हाय-टेक शेती ; जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांचा शेतकऱ्यांना सल्ला

नवनवीन आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानासह हाय-टेक शेती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावी, ती त्यांना करता यावी, या हेतूने जैन हिल्स कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन

मुंबई : कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणारे हरितक्रांतीचे जनक, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला...

Read moreDetails

विश्लेषण : कॉर्पोरेट्सनी केंद्रीय अर्थसंकल्प हायजॅक केल्याने, शेती यापुढे सरकारचे प्राधान्य राहिले नाही – दिनेश अब्रोल

कृषी क्षेत्रासाठी राज्य सरकारांच्या गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवण्यात केंद्र सरकार महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचे अर्थसंकल्पीय योगदान देशाला सर्व प्रदेशांमध्ये वाढीची समानता...

Read moreDetails

शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या… अन्यथा उद्भभवू शकते मोठे संकट!

नाशिक - शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्या कुटुंबावर भयंकर संकट कोसळू शकते. काय आहे हा धोका?...

Read moreDetails
Page 18 of 82 1 17 18 19 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर