हवामान अंदाज

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र सध्या गेल्या पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळ्याचा अनुभव घेत आहे. पुणे आणि राज्याच्या इतर भागांमध्ये तापमानाने नीचांक गाठला असून,...

Read moreDetails

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

मुंबई - तापमानातील काही दिवसांच्या चढ-उतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. सोमवार, 8 डिसेंबर 2025 पासून, उत्तरेकडून...

Read moreDetails

राज्यात थंडीची लाट कायम!

मुंबई - राज्यातील थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. बंगालच्या उपसागर...

Read moreDetails

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

मुंबई - देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत...

Read moreDetails

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

मुंबई - या वर्षी ईशान्य मान्सून हा नियमित नैऋत्य मान्सूनसारखाच वावरत असल्याने पाऊस जाता जायचे नाव घेत नव्हता. आता मात्र...

Read moreDetails

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

मुंबई - राज्यातील लांबलेला पाऊस 5 नोव्हेंबरनंतर जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र बंगालच्या उपसागरावर आणखी एक नवे कमी दाब क्षेत्र...

Read moreDetails

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

मुंबई - “मोंथा” चक्रीवादळ कमकुवत झाले असले, तरी गुजरात किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हलक्या...

Read moreDetails

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; आजपासून 3-4 दिवस मात्र पावसाचेच!

मुंबई – यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा...

Read moreDetails

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच 'चौध्रुवीय कोल' स्थितीही निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील...

Read moreDetails

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

मुंबई : राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे....

Read moreDetails
Page 2 of 25 1 2 3 25

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर