• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

Team Agroworld by Team Agroworld
April 6, 2021
in हॅपनिंग
0
उत्तर – मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

प्रतिनिधी / पुणे
मार्च अखेर राज्यातून अवकाळी पावसाने पाय काढता घेताच कोकण, गोवा आणि विदर्भात उष्णतेची लाट आली. वाढती उष्णता डोकेदुखी ठरली आहे. यात अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने अजून चिंता वाढविली आहे. दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात शनिवार ते सोमवारी अवकाळी पाऊस होऊ शकतो आणि या काळात तापमानही ४१ अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. भारत मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १० एप्रिल १२ एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो.

महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान चाळीस अंशांपुढे गेल्याने जनता हैराण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर-मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमान ४२ अंशांपर्यंत पोहचले. भारत मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १० एप्रिल १२ एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो. तर राज्यात काही भागात ८ एप्रिलपासूनच अवकाळी पावसाचे ढग जमणार असल्याने वातावरण काहीसे ढगाळ असेल. याच काळात विदर्भावर मात्र उष्णतेची लाट प्रभावी राहील. ९ एप्रिल रोजी विदर्भात सर्वप्रथम अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपीट झाली तर रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. सध्या रब्बीतील हरभरा, मका, सुर्यफुल, ज्वारी, दादर, कांदा, भुईमूग या पिकांची काढणीची कामे सुरु आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याठिकाणी आहे पावसाचा अंदाज    
एका खासगी हवामान संकेतस्थळावर दिलेल्या अंदाजानुसार, एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्णता असेल आणि याच काळात महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपिटीचीही शक्यता असेल. ९ एप्रिलपर्यंत वाढत्या उष्णतेनंतर खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा या पट्टयात १० एप्रिलपासून अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे .

Tags: अवकाळी पाऊसउत्तर-मध्य महाराष्ट्रकांदाज्वारीदादरभुईमूगमकासुर्यफुलहरभराहवामान संकेतस्थळ
Previous Post

जनावरांसाठी चारा पिके… भाग-३

Next Post

असे करा सुर्यफुलाचे व्यवस्थापन…

Next Post
असे करा सुर्यफुलाचे व्यवस्थापन…

असे करा सुर्यफुलाचे व्यवस्थापन...

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.