हॅपनिंग

ऑस्ट्रेलियात “शाप” ठरलेले ससे; चीनमध्ये मात्र “वरदान”!

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, पृथ्वीचा 41% पृष्ठभाग वाळवंटी आहे आणि 40% भागाला वाळवंटीकरणाचा धोका आहे. पाणी नाही, एकही झाड नाही, जीवनासाठी...

Read moreDetails

केळी निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी ; खान्देशातही वाढतेय लागवड

मुंबई – खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून केळी लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे....

Read moreDetails

शेतकऱ्यांना सबसिडी हवीच; पण त्याचे स्वरूप बदलायला हवे का?

मुंबई - जागतिक व्यापार संघटनेत (WTO) भारताच्या 48 अब्ज डॉलर्सच्या कृषी अनुदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यामुळे शेतकरी समर्थनाच्या स्वरूपावर...

Read moreDetails

कापूस भाव 9,000 पार, पण शेतकरी हवालदिल: कपाशीच्या तेजी-मंदीच्या खेळात नेमकं काय घडतंय?

मुंबई - शेतकऱ्यांचे 'पांढरे सोने' म्हणून ओळखला जाणारा कापूस सध्या एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. एकीकडे बाजारभाव विक्रमी उंची गाठत...

Read moreDetails

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

मुंबई - टेरिफसंदर्भातील अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकेचे सूर सध्या थोडेसे नरमले आहेत. त्यामुळे अमेरिका-भारत राजनैतिक आणि व्यापार...

Read moreDetails

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

नाशिक - यंदाच्या महाविक्रमी पावसाने खान्देशातील धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे आजिबात...

Read moreDetails

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

अमेरिकी कृषी विभाग म्हणजेच यूएसडीएने यंदा मक्याचे विक्रमी पीक येण्याचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानंतर अमेरिकी शेतकऱ्यांनी नव्या जागतिक बाजारपेठा...

Read moreDetails

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

जगभरात हवामान दुष्चक्र अति तीव्र होत आहे. जगभरात कुठे अतिवृष्टी, महापूर, ओला दुष्काळ तर कुठे उष्णतेची लाट, असह्य उकाडा, भयंकर...

Read moreDetails

GST बूस्ट : सप्टेंबर 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत 45% वाढ

(विक्रांत पाटील) मुंबई - नव्या जीएसटी रचनेनंतर, सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगात 45.49% ची उल्लेखनीय वाढ झाली आहे....

Read moreDetails

भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्या; केंद्राच्याच अहवालातूनच धक्कादायक वास्तव समोर; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

मुंबई - भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातूनच समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्यांपैकी...

Read moreDetails
Page 7 of 82 1 6 7 8 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर