हॅपनिंग

तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार; केंद्र सरकार सोडवणार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सोडवणार आहे. शेतकऱ्यांच्या तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार आहे. किसान...

Read moreDetails

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर – कृषिमंत्री मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र...

Read moreDetails

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट, सिंचनासाठी 10 तास वीज उपलब्ध

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट देण्यात आली आहे. याशिवाय, शेतीच्या सिंचनासाठी 10 तास वीज उपलब्ध करून...

Read moreDetails

ऊस पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जळगाव : ऊसाचे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्याकरिता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व...

Read moreDetails

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – कृषीमंत्री मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही,...

Read moreDetails

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार ; कृषिमंत्री मुंडेंची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) 'मागेल त्याला शेततळे' ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने...

Read moreDetails

दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार

पुणे : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य समिती करेल, असे केंद्रीय...

Read moreDetails

चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन रमताहेत शेतीत

शहरातील वाढती महागाई, धकाधकीचे जीवन आणि बेरोजगारीच्या संकटामुळे चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन शेतीत रमत आहेत. ज्या...

Read moreDetails

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवरील मजूर आत्महत्या करत आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) तयार केलेल्या...

Read moreDetails

शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

मुंबई : येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 'अप्रतिम मीडिया फाउंडेशन'तर्फे नुकतीच पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद संपन्न झाली. या परिषदेत...

Read moreDetails
Page 21 of 81 1 20 21 22 81

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर