हॅपनिंग

वाढत्या तापमानाचा जगभरातील शेतीवर विपरीत परिणाम

अन्नधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. जगभरातील शेतकऱ्यांना यापुढं हवामान अनुकूल पिकांची निवड आणि योग्य जलसंधारणाचा अवलंब करावा लागणार आहे.

Read moreDetails

गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र बंदी; मोदी सरकारचं दुटप्पी धोरण

गुजरातेत महाराष्ट्राच्या 25 टक्के देखील कांदा उत्पादन होत नाही. असं असताना तिथल्या कांद्याला निर्यात परवानगी हे साफ चुकीचं आहे.

Read moreDetails

भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर

मुंबई : भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर गेली आहे. ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्यानं...

Read moreDetails

7 हजाराहून अधिक कीटकनाशक कंपन्यांचे परवाने रद्द

बनावट कीटकनाशकांना आळा घालण्याच्या उद्देशाने लागू केलेल्या KYC तपासणीच्या सुधारणेला मोठे यश आले आहे. त्यानुसार, देशभरातील 7 हजाराहून अधिक कीटकनाशक...

Read moreDetails

“धानुका”ने लॉन्च केले नवे कीटनाशक आणि बायो-फर्टिलाइजर

ॲग्रो केमिकल कंपनी धानुका ॲग्रिटेकने 'लानेव्हो' हे नवीन कीटकनाशक आणि 'मायकोर सुपर' हे बायो-फर्टिलाइजर बाजारात आणले आहे. उत्तम पीक संरक्षण...

Read moreDetails

जनरेटिव्ह एआय ही भारताच्या कृषी समस्यांसाठी जादूची कांडी !

जनरेटिव्ह एआय हे नवे हाय-टेक तंत्रज्ञान भारताच्या कृषी समस्यांसाठी जादूची कांडी ठरेल. देशातील कृषी क्षेत्र कसे चालते, त्यात मूलभूत बदल...

Read moreDetails

इफको लाँच करणार जास्त नायट्रोजनवाला नॅनो युरिया प्लस

इफको लवकरच नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेला नॅनो युरिया प्लस लाँच करणार आहे. केंद्र सरकारने 16 एप्रिल रोजी अधिसूचना जारी करून...

Read moreDetails

गारपिटीमुळं राज्यात 82 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळं राज्यात 82 हजार 246 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीमुळं विदर्भ आणि...

Read moreDetails

“कुबोटा इंडिया”ने कृषी यंत्रसामग्री आणि छोट्या उपकरणांसाठी लाँच केला नवीन K3R ब्रँड!

"कुबोटा इंडिया"ने कृषी यंत्रसामग्री आणि छोट्या उपकरणांसाठी नवीन K3R ब्रँड लाँच केला आहे. कंपनी परवडणाऱ्या किमतीत, उच्च-गुणवत्तेचे विश्वसनीय ॲग्री स्पेअर...

Read moreDetails

महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प आता देशभर राबवणार

मुंबई :  महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प आता देशभर राबवला जाणार आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राबवला जात आहे....

Read moreDetails
Page 14 of 82 1 13 14 15 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर