हॅपनिंग

लवकरच खताच्या किमती कमी होणार.. खताच्या अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा विचार…

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमीे. खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते, शेतकऱ्यांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकार खताच्या...

Read moreDetails

बेरोजगारांना कुक्कुट पालनाची संधी… ऑनलाईन अर्ज सादर करता येणार…

पुणे : शासनाने शेतकऱ्यांसाठी कुक्कुट पालन योजना सुरु केली आहे. ज्यांना कुक्कुट पालन करण्याची इच्छा आहे त्यांनी लगेच यासाठी ऑनलाईन...

Read moreDetails

कृषी विभागाचे सर्व कामकाज आता ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही झाला मोठा बदल….

कृषी सेवा केंद्रांना परवान्यांसाठी आता अर्जापासून ते थेट परवाना मंजूरी मिळेपर्यंतचे सर्व कामकाज यापुढे ऑनलाइन होणार. यापुढे आता तालुका कृषी...

Read moreDetails

जिल्ह्यात एकाच दिवशी 1 लाख मोफत सातबारा वाटप होणार

पुणे (प्रतिनिधी) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 7 डिसेंबरचे (7-12-2021) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख मोफत सातबारा वाटपाचे उद्दीष्ट...

Read moreDetails

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी करा अर्ज… अंतिम मुदत 18 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन...

Read moreDetails

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

खेडगाव नाशिक दि ६ :  - देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण...

Read moreDetails

अखेर रिलायन्सकडून 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुरु

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही राज्य सरकारकडे असलेल्या थकबाकीचे कारण पुढे करून रिलायन्स जनरल इन्शुरन्स...

Read moreDetails

शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान आत्मसात करावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन… वंदे किसान अ‍ॅपचे लोकार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाच्या दुप्पट...

Read moreDetails

शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळणार…आठ दिवसात रक्कम जमा करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे आदेश… विम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

मुंबई ः सन 2020 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना विम्याचा तत्काळ लाभ मिळवून देण्याचे आदेश राज्याचे कृषी...

Read moreDetails

‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील 23 जिल्ह्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येक तालुक्याला दोन कोटींचा निधी वितरीत..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेला मुर्त रूप.. महिला बचतगटांसह अनुसूचित जाती-जमातीच्या सक्षमीकरणासह रोजगार निर्मितीला गती देणार...

Read moreDetails
Page 59 of 82 1 58 59 60 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर