हॅपनिंग

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याचा समिती विचार करणार. मनोज...

Read moreDetails

शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करा. तसेच छोटे-मोठे प्रकल्प धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करा,...

Read moreDetails

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई (प्रतिनिधी) राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री...

Read moreDetails

अवकाळीतील पीक कर्ज व्याज माफीची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ...

Read moreDetails

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : साखर कारखान्यांचे चांगभले

बुधवार, 6 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. मुख्यत: साखर कारखान्यांचे चांगभले करण्याचे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने...

Read moreDetails

पहिल्यांदाच शेतकऱ्यांना केळी पिकावरील ‘सीएमव्ही’ रोगासाठी 19 कोटींची नुकसान भरपाई – अनिल पाटील            

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - जळगाव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझंक...

Read moreDetails

खान्देशमध्ये पावसाची मोठी तूट!

एल-निनोमुळे गेल्या 110 वर्षांतील सर्वात कमी पाऊस नोंदविला गेलेल्या यंदाच्या ऑगस्ट महिन्यात खान्देशमध्येही पावसाची मोठी तूट राहिली आहे.

Read moreDetails

गेल्या 122 वर्षांतील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना!

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 1901 नंतर यंदाचा ऑगस्ट हा भारतातील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना असेल. साधारणतः ऑगस्टमध्ये सरासरी 254.9 मिमी पाऊस...

Read moreDetails

गळीतधान्य उत्पादन वाढविण्यासाठी 524 कोटींचा आराखडा सादर करा

मुंबई (प्रतिनिधी) राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळीतधान्य उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने...

Read moreDetails

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर

• सेंद्रिय शेती क्षेत्राचा विचार करता भारताचा नववा क्रमांक; जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय उत्पादनांची...

Read moreDetails
Page 28 of 82 1 27 28 29 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर