Tag: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री शिंदे

शिर्डी : भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारत विकसित राष्ट्र ...

2 लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री शिंदे

2 लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य ...

स्वयं सहायता गट

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ; ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

मुंबई : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक ...

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान ...

हरित हायड्रोजन

राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ...

जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा ; दिले हे निर्देश

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच ...

आता शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत..

आता शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत..

मुंबई : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय परिषदेत ...

Farmers help

Farmers help : कृषिमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिले आश्वासन

पुणे : Farmers help.. पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना ...

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना मदत द्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. भव्य ...

बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत..; ‘या’ जिल्ह्यांना मिळणार लाभ

मुंबई - अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य ...

Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर