Tag: महाराष्ट्र

Monsoon Reach Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात पोहोचला

Monsoon Reach Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात पोहोचला

पुणे : मान्सून आज रविवारी 11 जून रोजी महाराष्ट्राच्या दारात अर्थात कोकण भूमीत पोहोचला. उकड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला ...

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

श्री. गोविंद हांडे, कृषी सेवारत्न, सल्लागार निर्यात, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ, पुणे पुणे : जगभरातील काही प्रमुख फळपिकांपैकी ...

Kapus Bajarbhav

Kapus Bajarbhav : कापसाची सद्यस्थिती व बाजारभाव भाग – 1 (महाराष्ट्र)

मुंबई : Kapus Bajarbhav... कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे 4000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये ...

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

नवी दिल्ली : बजाज अलियान्झ कंपनीने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाईपोटी 400 ...

अवघ्या 625 चौ.फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुम शेती उद्योजिका अपूर्वा तोरडमल यांचा प्रेरणादायी प्रवास

अवघ्या 625 चौ.फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुम शेती उद्योजिका अपूर्वा तोरडमल यांचा प्रेरणादायी प्रवास

निलेश बोरसे, नंदुरबार (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे गावात अपूर्वा सुहास तोरडमल या उच्चशिक्षित महिलेने जिद्दीच्या जोरावर केवळ 625 फुटाच्या प्लॉटमध्ये ...

कमी पाण्यात, कमी तणात 20 / 30 % उत्पादन वाढ मल्चिंगमुळेच शक्य होते.. जाणून घेऊ मल्चिंगचे फायदे..

कमी पाण्यात, कमी तणात 20 / 30 % उत्पादन वाढ मल्चिंगमुळेच शक्य होते.. जाणून घेऊ मल्चिंगचे फायदे..

नाशिक - मल्चिंग म्हणजे काय, त्याचा वापर कसा होतो, पाणी बचत होऊन पिकांच्या उत्पादनात किती वाढ होते, त्याचे प्रकार काय ...

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश
‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

मुंबई : केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय कृषी बाजार अथवा किंवा ई-नाम योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार ...

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृद्ध तर गाव समृद्ध” आणि “गाव समृद्ध तर ...

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार…!

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार…!

प्रतिनिधी/पुणे राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता, तर ...

Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर