जर आपण पृथ्वीबद्दल बोललो तर अमेझॉन जंगल हे आपल्या पृथ्वीचे फुफ्फुस आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या 20% ऑक्सिजनचे उत्पादन अमेझॉन रेन फॉरेस्टच्या...
Read moreDetailsप्रतिनिधी/ पुणे नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण केरळात दाखल झाला. भारतीय हवामान विभागाने देवभूमी केरळमध्ये गुरुवारी म्हणजे आज ३ जून...
Read moreDetailsउन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही उष्णतेच्या त्रासामुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु...
Read moreDetailsर्होडस गवत 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात या बहुवर्षायू गवताची आयात करण्यात आली. याचे खोड तारेसारखे असून 90 ते 120...
Read moreDetailsमानव हा निसर्गप्रिय आहे. आपणा सर्वांनाच झाडांचे, फुला-पानाचे खूप आकर्षण असते. आपल्या घराच्या परसात व अंगणात फुला-फळांची झाडे लावणे सर्वांनाच...
Read moreDetailsमका ज्वारीनंतर मक्याची लागवड चार्यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र मका लावला जातो. पण गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात याची विशेष...
Read moreDetailsमुंबई - वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात...
Read moreDetailsआपले पॅनकार्ड (PAN CARD) आधारकार्डाशी (Aadhar card) लिंक (link) करणे हे गरजेचे (mandatory) आहे, त्यामुळे सर्वांनी याचे महत्व समजून घेत हे काम पूर्ण केले आहे. मात्र अद्याप अनेक...
Read moreDetailsघराच्या बाहेर पडतांना ज्या प्रकारे आपण पर्स आणि मोबाईल फोन ठेवायला विसरत नाही त्याच प्रकारे कोरोनाकाळातील सुरक्षिततेला बघून घराच्या बाहेर...
Read moreDetailsभुईमूग हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. पोषणमुल्याच्या दृष्टीने विचार केल्यास त्यामध्ये अंड्यापेक्षा 2.5 पट जास्त प्रथिने असतात. मागील काही वर्षापासून त्याचा उपयोग हा तेलापेक्षा मिठाई, बेकरी, खारेदाणे इ. पदार्थ तयार करण्यास होत आहे. तसेच मागील 10 ते 15 वर्षाचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रातील ह्या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. उन्हाळी हवामानात स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच किडी व रोगाचा कमी प्रादुर्भाव ह्यामुळे हे पीक लागवड करणे फायदेशीर व सुलभ जाते. तेव्हा या गरीबाच्या काजुचे उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याकरिता, काही महत्वाच्या सुत्राविषयी जाणून घेऊ या. 1. योग्य जमिनीची निवड :- भुईमूग पिकाला मध्यम ते हलकी परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने हवा व पाणी यांचे योग्य प्रमाणात संतुलन राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मुळाची चांगली वाढ होऊन आ-या सुलभ रितीने जमिनित जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी मदत होते. 2. वेळेवर पेरणी :- भुईमूग हे पीक उष्ण व समीशोतोष्ण कटिबंधात येत असल्याने या पिकास साधारणत: 27 ते 300 से. तापमान आवश्यक असते. चांगली उगवण व भरपुर फुले येण्यासाठी 24 ते 280 सेल्सिअस तर भरपुर आ-यासाठी 19 ते 230 सेल्सिअस तापमान योग्य असते. त्याकरिता उन्हाळी भुईमूगाची पेरणी हिवाळ्यातील थंडी कमी होत असतांना साधारणत: जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात करावी. लवकर पेरणी केल्यास कमी तापमानामुळे चांगली उगवण होत नाही. उशीरा झाल्यास उन्हाने फुलगळ होऊन आ-यांची संख्या कमी होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जात नाही. पीक पाऊसात सापडते परिणामत: उत्पादनात घट होते म्हणून योग्य वेळी पेरणी करणे फार महत्वाचे आहे. ...
Read moreDetailsॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001
संपर्क : 9130091621/22/23/24/25
ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038
संपर्क : 9130091633
ॲग्रोवर्ल्ड
तळमजला, प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222
संपर्क : 9130091623
ॲग्रोवर्ल्ड
शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178