हॅपनिंग

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज (सोमवारी) राज्य मंत्रिमंडळ...

Read moreDetails

भुजबळांनी नेले येवल्याला पाणी..; 18 वर्षांच्या भगीरथी प्रवासाची कहाणी

(चिंतामण पाटील) जळगाव - मंजुरी मिळून 18 वर्षे उलटल्यानंतर मांजरपाडा धरणाचे पाणी 200 किलोमीटर प्रवास करून येवला तालुक्यात पोहोचले. यासाठी...

Read moreDetails

गिरणा धरण भरल्याने रब्बीची गॅरंटी ; शेतकरी सुखावला

जळगाव : अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण आज 100% भरले असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे....

Read moreDetails

राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच सुरु आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे....

Read moreDetails

13 ऑगस्ट अखेर राज्यातील प्रमुख धरणातील साठा

मुंबई : राज्यात यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली होती. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असून राज्यातील बहुतांश धरणातील साठा...

Read moreDetails

राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांचा पीक विमा अर्ज दाखल – धनंजय मुंडे

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी राज्यातून 1 कोटी...

Read moreDetails

महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक – मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली - पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी...

Read moreDetails

महाराष्ट्राला 2024 सालचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार; 11 जुलै रोजी दिल्लीत वितरण

मंत्रालय (प्रतिनिधी) : माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सथाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला...

Read moreDetails

मधुकर गवळी, डॉ. भाग्यश्री पाटील यांना कै. वसंतराव नाईक पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान

मुंबई : वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या...

Read moreDetails

एक वर्षात नमो शेतकरी महासन्मान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ – कृषिमंत्री मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य...

Read moreDetails
Page 3 of 72 1 2 3 4 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर