• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

जळगांव: राज्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस जरी चांगला असला तरी खरीपाला यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

काढणीस केलेले सोयाबीन,भात,कापूस,ज्वारी,मक्का, स्ट्राबेरी यासारखी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अस्मानी संकटामुळे हिरावला गेला आहे. परीक्पक पिके भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे पिके तयार करून बाजारातून चार पैसे हाताशी आले तर दिवाळी सुखाची होईल या बळीराजाच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्याच बरोबर मका व ज्वारीचे पिक शेतकऱ्याच्या हातातून गेले आणि त्या पिकाचा चारा देखील शेतकऱ्याच्या जीत्राबाच्या तोंडातून गेल्याने यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळ काढणारी ठरणार असचं आज रोजी चित्र आहे.

पंचनाम्यांच्या अडचणी
       ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात जुंपल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होवू शकत नसल्याची स्थिती आहे. चार दिवसांपासून राज्यभर मु्क्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसाने कहर केलाय. निवडणुकीचा काळ असल्याने अनेक ठिकाणच्या प्रचारसभांवर पावसाने पाणी फेरले. त्यातच आता शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. मका, ज्वारी, सायाबीन, कापूस या पीकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वात जास्त जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ तर लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे तब्बल १७०  मिलिमिटर पाऊस झाला. आता निवडणुका असल्याने अधिकारी त्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळेच पिकांच्या पंचनाम्यांच्या अडचणी येऊ लागल्या आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान आाणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कौफियत ऐकुन घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीये.  त्यामुळे अस्मानी व सुलतानी अशा नेहमीच्या फेऱ्यात बळीराजा अडकला आहे.

हवामान अंदाज
       काल हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर टाकली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पावसासाठी पोषक असल्याने राज्यात वादळी वारे व मेघगर्जनेसह पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात वर्तविण्यात आली आहे. राज्यात जवळपास सर्व धरण १०० % भरलेले असल्याने शेतात जमा झालेले पाणी लवकर विसर्ग होत नाही, त्यामुळे तयार माल पूर्ण शेतात भिजत घातल्याची स्थिती आहे. हातात आलेला माल तर गेलाच आहे परंतु पुढच्या पेरणीसाठी रान तयार करायला सुद्धा आता उशीर होईल असे चित्र आज दिसत आहे.
      

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कापूसज्वारीनुकसानीचे पंचनामेपरतीच्या मान्सूभातमक्कासोयाबीनस्ट्राबेरी
Previous Post

भूमिपुत्रांना ‘कांताई’ पुरस्कार प्रदान

Next Post

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

Next Post
नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

ताज्या बातम्या

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish