• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

जळगांव: राज्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस जरी चांगला असला तरी खरीपाला यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

काढणीस केलेले सोयाबीन,भात,कापूस,ज्वारी,मक्का, स्ट्राबेरी यासारखी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अस्मानी संकटामुळे हिरावला गेला आहे. परीक्पक पिके भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे पिके तयार करून बाजारातून चार पैसे हाताशी आले तर दिवाळी सुखाची होईल या बळीराजाच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्याच बरोबर मका व ज्वारीचे पिक शेतकऱ्याच्या हातातून गेले आणि त्या पिकाचा चारा देखील शेतकऱ्याच्या जीत्राबाच्या तोंडातून गेल्याने यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळ काढणारी ठरणार असचं आज रोजी चित्र आहे.

पंचनाम्यांच्या अडचणी
       ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात जुंपल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होवू शकत नसल्याची स्थिती आहे. चार दिवसांपासून राज्यभर मु्क्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसाने कहर केलाय. निवडणुकीचा काळ असल्याने अनेक ठिकाणच्या प्रचारसभांवर पावसाने पाणी फेरले. त्यातच आता शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. मका, ज्वारी, सायाबीन, कापूस या पीकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वात जास्त जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ तर लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे तब्बल १७०  मिलिमिटर पाऊस झाला. आता निवडणुका असल्याने अधिकारी त्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळेच पिकांच्या पंचनाम्यांच्या अडचणी येऊ लागल्या आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान आाणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कौफियत ऐकुन घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीये.  त्यामुळे अस्मानी व सुलतानी अशा नेहमीच्या फेऱ्यात बळीराजा अडकला आहे.

हवामान अंदाज
       काल हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर टाकली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पावसासाठी पोषक असल्याने राज्यात वादळी वारे व मेघगर्जनेसह पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात वर्तविण्यात आली आहे. राज्यात जवळपास सर्व धरण १०० % भरलेले असल्याने शेतात जमा झालेले पाणी लवकर विसर्ग होत नाही, त्यामुळे तयार माल पूर्ण शेतात भिजत घातल्याची स्थिती आहे. हातात आलेला माल तर गेलाच आहे परंतु पुढच्या पेरणीसाठी रान तयार करायला सुद्धा आता उशीर होईल असे चित्र आज दिसत आहे.
      

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कापूसज्वारीनुकसानीचे पंचनामेपरतीच्या मान्सूभातमक्कासोयाबीनस्ट्राबेरी
Previous Post

भूमिपुत्रांना ‘कांताई’ पुरस्कार प्रदान

Next Post

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

Next Post
नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.