हॅपनिंग

ज्वारीच्या कोरडवाहू पट्ट्यात गहू खाणे वाढल्याने होतायेत गंभीर परिणाम; जाणून घ्या Jowar Farming खालावल्याचे दुष्परिणाम

मुंबई : वर्षानुवर्षे, पारंपारिक ज्वारीचे पीक घेणाऱ्या कोरडवाहू पट्ट्यात आता ज्वारीऐवजी गहू खाणे वाढले आहे. त्यानुसार मागणी आणि बाजारपेठातील अर्थकारण...

Read more

कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सरकार देणार 15 ते 40 हजार रुपये

मुंबई : कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सरकार 15 ते 40 हजार रुपये देणार असल्याची बातमी आली आहे. कृषिप्रधान असलेल्या भारत...

Read more

Advice to Farmers : कृषी हवामान केंद्रांचा शेतकऱ्यांना सल्ला : जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी!

मुंबई : राज्यातील कृषी हवामान केंद्रांनी शेतकऱ्यांना सल्ला (Advice to Farmers) दिला आहे, की जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत खरीप पिकांची...

Read more

शेतकऱ्यांनो, तुमच्या भागात थोडाफार पाऊस झाला की लगेच पेरणी करू नका; पेरणीयोग्य पुरेसा पाऊस होईपर्यंत धीर धरा

मुंबई : शेतकऱ्यांनो, तुमच्या भागात थोडाफार पाऊस झाला की लगेच पेरणी करू नका; पेरणीयोग्य पुरेसा पाऊस होईपर्यंत धीर धरा, असे...

Read more

शेतकऱ्यांनी पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, राज्याच्या कृषी विभागाचे पुन्हा आवाहन

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - शेतकऱ्यांनी पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाचे नव्याने पुन्हा केले आहे....

Read more

सोयाबीन उत्पादनात लातूर जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : एकेकाळचा कापूस, उडीद पट्टा असलेला हा जिल्हा गेल्या दीड दशकात ‘सोयाबीन हब’ बनला आहे. सोयाबीनच्या उत्पादनात लातूर जिल्ह्याचा...

Read more

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात यंदा भयंकर टोळधाड दिसू लागली आहे. या टोळधाडीचा हल्ला (Locusts Attack) भारतात होणार का, हा चिंतेचा विषय...

Read more

APMC : खासगी बाजारसमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार!

मुंबई : खासगी बाजारासमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार आहे. गेल्यावेळी भाजपने सत्तेत येताच APMC कायद्यात बदल...

Read more

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर, इथेनॉल निर्मितीसाठी लवकरच राज्याचे धोरण

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी...

Read more

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा – महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा, अशी महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली आहे. अकोल्यात खतविक्रेत्यांकडे धाडी टाकून लाच मागणाऱ्या...

Read more
Page 22 of 71 1 21 22 23 71

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर