हॅपनिंग

कपाशीवरील बोंड अळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जपानचे नवे प्रभावी तंत्रज्ञान भारतात ठरेल वरदान

कपाशीवरील बोंड अळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जपानचे नवे प्रभावी तंत्रज्ञान भारतात वरदान ठरू शकेल. कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे...

Read moreDetails

पुणे विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत सुरू करणार सेंद्रिय शेती अभ्यासक्रम

पुणे विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय बियाणांचा अभ्यास, लागवड, ठिबक...

Read moreDetails

देशातील ई-मंडी कशा चालतात; शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो या ऑनलाईन बाजाराचा फायदा?

देशातील ई-मंडी कशा चालतात आणि शेतकऱ्यांना या ऑनलाईन बाजाराचा कसा फायदा होऊ शकतो, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्र सरकारने...

Read moreDetails

जागतिक सफरचंद उत्पादन 12 वर्षांतील नीचांकी पातळीवर

यंदा जागतिक सफरचंद उत्पादन 12 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. खराब हवामान आणि खराब परागीकरणामुळे हा फटाका बसल्याचे मानले...

Read moreDetails

इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!

बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी "इडा पीडा जावो...

Read moreDetails

राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही!

राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही, असे शासनाने ठरविले आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या...

Read moreDetails

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर एक गोड बातमी समोर आली आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात...

Read moreDetails

शेतकऱ्यांनो, आज-उद्याच आवरा महत्त्वाची कृषी खरेदी; राज्यातले 70 हजार कृषी केंद्र तीन दिवस राहणार बंद

शेतकऱ्यांनो, आज-उद्याच म्हणजे 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर या दोन दिवसात महत्त्वाची कृषी निविष्ठा खरेदी आवरा. कारण 2 ते 4...

Read moreDetails

सावधान! शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळल्यास डीबीटी, हमी खरेदीसह शेतकरी सुविधांचा लाभ बंद

शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळून प्रदूषण आणि कार्बन समस्या निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची मनमानी यापुढे चालणार नाही. कारण, शेतातील पिकांच्या अवशेषांचा...

Read moreDetails

जालना-संभाजीनगरसह राज्यातील चार शहरात उभारण्यात येणार सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

जालना-संभाजीनगरसह राज्यातील चार शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची प्रक्रिया पार्क उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य...

Read moreDetails
Page 20 of 79 1 19 20 21 79

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर