शासकीय योजना

काय? पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत? तर मग अशी करा तक्रार आणि तात्काळ मिळवा रक्कम!

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत...

Read moreDetails

कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योगांना 25 लाखांपर्यंत अनुदान; कसे मिळवायचे अनुदान, पात्रता काय, अर्ज कुठे करायचा ते जाणून घ्या

केंद्र सरकारकडून कृषी संबंधित स्टार्टअपसाठी 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारने...

Read moreDetails

“एसबीआय” आता शेतकऱ्यांना कृषि जमीन खरेदीसाठी देणार 30 लाखांचे सुलभ कर्ज; कसे मिळवायचे कर्ज, काय असेल पात्रता ते जाणून घ्या

भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय आता अनेक शेतकऱ्यांचे जमीन मालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आर्थिक क्षमता नसल्याने अनेकांना स्वतःची...

Read moreDetails

शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून जनावरांच्या गोठ्यासाठी मिळवा राज्य सरकारचे अनुदान; कसा करायचा अर्ज, कसे मिळवायचे अनुदान संपूर्ण माहिती जाणून घ्या

आता जनावरांच्या गोठ्यासाठीही राज्य सरकारकडून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून तब्बल 2,31,000 इतके अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी...

Read moreDetails

‘मागेल त्याला शेततळे’ ही लोकप्रिय योजना महाविकास आघाडी सरकारने केली बंद..; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

मुंबई - 'मागेल त्याला शेततळे’ ही योजना महाविकास आघाडी सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे....

Read moreDetails

शेतकऱ्यांना मिळणार खतांसाठी थेट 100 % अनुदान..

नवी दिल्ली - इंधनाच्या किंमती वाढल्याने वस्तूंचेही दर वाढले आहेत. या महागाईचा शेतकऱ्यांना देखील फटका बसत आहे. कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी...

Read moreDetails

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये औरंगाबाद जिल्हा देशात प्रथम

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी तर औरंगाबाद जिल्हा देशात प्रथम स्थानी आला आहे.  ...

Read moreDetails

सेंद्रीय शेतीवर 50 हजारांची मदत शिवाय ‘या’ दोन योजनांचाही मिळणार लाभ..; सेंद्रिय निर्यातीतही 6 पट वाढ

नवी दिल्ली - रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. सेंद्रीय शेती हा तर केंद्र सरकारच्या...

Read moreDetails

सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 योजना..; प्रति एचपी लागणार फक्त इतके रुपये..!

मुंबई - राज्यात गेल्या 2 वर्षांपासून पाऊसमान चांगले आहे. मात्र, वीज नसणे, डीपी (रोहित्र) जळणे, डीपी वरील वीज वाहिनी तोडणे...

Read moreDetails

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरा योजनेसाठी 600 कोटीचे अनुदान उपलब्ध, राज्यातील तब्बल 5 हजार 142 गावांना लाभ

पुणे : हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4 हजार 210 गावे तसेच विदर्भामधील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील...

Read moreDetails
Page 14 of 15 1 13 14 15

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर