शासकीय योजना

राजस्थान सरकारचा रसायनमुक्त शेतीवर जोर; सेंद्रिय शेती मोहिमेसाठी 600 कोटींची तरतूद

बंगळुरू : राजस्थान सरकारने राज्यात रसायनमुक्त शेतीवर जोर दिला आहे. त्याअंतर्गत सेंद्रिय शेती मोहिमेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी 600 कोटींची तरतूद...

Read moreDetails

शेती क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी आता येणार नव-नवीन विमा पॉलिसी

नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (इरडा) त्यांच्या "इज ऑफ डुइंग बिझनेस" म्हणजेच व्यवसायात सुलभता आणण्याच्या प्रयत्नातील "यूझ अँड...

Read moreDetails

दूध डेअरीसाठी केंद्र सरकारकडून मिळवा 7 लाख रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज…

नवी दिल्ली : देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकार पशुसंवर्धन आणि दुग्ध उद्योगाला चालना देत आहे. यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय उघडू इच्छिणाऱ्या...

Read moreDetails

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२२-२३ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन...

Read moreDetails

रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना

राजू हिरामण धोत्रे, राज्यामध्ये अंदाजे बहूसंख्य कुटुंबांना शेळी पालनामधून अर्थार्जन होत आहे. हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षणप्रवण, दुष्काळी आणि निमदुष्काळी भागामध्ये...

Read moreDetails

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा; सलग तिसऱ्या वर्षी “वायएसआर” सरकारची भेट

हैदराबाद : भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित मानली जाते. देशाच्या "जीडीपी"मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे 17.5 टक्के आहे. ताज्या जागतिक अन्न...

Read moreDetails

रानडुक्कर, हरिण, निलगाय, माकड वैगेरे वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपीकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास मिळवा सरकारकडून भरपाई

अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर तसेच शेतात उपद्रव वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबाला; तसेच पाळीव जनावरांनाही...

Read moreDetails

पीएम-किसान योजनेसाठी अपात्र असाल तर त्वरित परत करा पैसे, नाहीतर कारवाई होणार; तुम्ही पात्र की अपात्र ते जाणून घ्या …

भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजतीलच एक योजना असलेल्या पीएम-किसान योजनेतील बेकायदेशीर लाभार्थींना आता...

Read moreDetails

काय? पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत? तर मग अशी करा तक्रार आणि तात्काळ मिळवा रक्कम!

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत...

Read moreDetails

कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योगांना 25 लाखांपर्यंत अनुदान; कसे मिळवायचे अनुदान, पात्रता काय, अर्ज कुठे करायचा ते जाणून घ्या

केंद्र सरकारकडून कृषी संबंधित स्टार्टअपसाठी 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारने...

Read moreDetails
Page 14 of 16 1 13 14 15 16

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर