इतर

Bayer BLF : बायर येत्या 2 वर्षात महाराष्ट्रातील जाळे मजबूत करणार; देशातील 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषी सेवा पोहोचवणार

मुंबई : बायर क्रॉपसायन्स या आघाडीच्या जर्मन ॲग्रीटेक कंपनीने येत्या 2 वर्षात महाराष्ट्रासह मध्य व पूर्व भारतातील जाळे मजबूत करण्याचे...

Read more

देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya

मुंबई : महात्मा बुद्ध यांच्या नावाने देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा करण्यात आली आहे. (Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya)...

Read more

ज्वारीच्या कोरडवाहू पट्ट्यात गहू खाणे वाढल्याने होतायेत गंभीर परिणाम; जाणून घ्या Jowar Farming खालावल्याचे दुष्परिणाम

मुंबई : वर्षानुवर्षे, पारंपारिक ज्वारीचे पीक घेणाऱ्या कोरडवाहू पट्ट्यात आता ज्वारीऐवजी गहू खाणे वाढले आहे. त्यानुसार मागणी आणि बाजारपेठातील अर्थकारण...

Read more

निरामय जीवनासाठी लांडोखोरीतील योग भवन ठरणार वरदान – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - योग ही भारतीय प्रणाली निरोगी आयुष्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्यक आहे. योग प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक असून यामुळे...

Read more

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात यंदा भयंकर टोळधाड दिसू लागली आहे. या टोळधाडीचा हल्ला (Locusts Attack) भारतात होणार का, हा चिंतेचा विषय...

Read more

साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

मुंबई : शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला निंबोळी अर्क कसा तयार करावा ? याचा फायदा शेतातील पिकांना कसा होतो ?...

Read more

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा – महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा, अशी महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली आहे. अकोल्यात खतविक्रेत्यांकडे धाडी टाकून लाच मागणाऱ्या...

Read more

Agricultural Universities : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास; राष्ट्रीय क्रमवारीत राज्याची फक्त 1 संस्था!

मुंबई : Agricultural Universities... महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास ठरली आहेत. दर्जा, गुणवत्तेच्या राष्ट्रीय क्रमवारीत राज्यातील फक्त 1 संस्था स्थान मिळवू...

Read more

पावसाळ्यात ‘या’ पिकांची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन

मुंबई : जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात कोणत्या पिकांची लागवड केली पाहिजे...

Read more

तेलंगणा राज्यात पायाभूत सुविधांमुळे कृषी क्षेत्र 15% नी वाढले..; उत्पादकतेत देखील भरीव वाढ

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादकतेत भरीव वाढ होऊन प्रति शेतकरी दरडोई उत्पन्न वाढण्याचे दुर्मिळ...

Read more
Page 9 of 33 1 8 9 10 33

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर