इतर

हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

नवी दिल्ली : भारतामध्ये औषधी वनस्पती आणि औषधी पिकांची लागवड म्हणजेच हर्बल फार्मिंग ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आयुर्वेदातही,...

Read moreDetails

आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती

भोपाळ : ॲव्होकॅडो ... अनेकांना माहितीही नसेल हे फळ. कारण मुळातच ते इस्त्रायली फळ आहे, ज्याला सुपरफूडचा दर्जा आहे. म्हणजे...

Read moreDetails

पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील नवीन अविष्कार नॅनो युरिया, शेतकऱ्यांसाठी सदैव लाभदायक

इफको लिमिटेड पुणे 1. पिकांसाठी सर्वात महत्वाचे प्राथमिक अन्नघटक म्हणजे नत्र होय. * नत्र हे पिकांच्या जनुकीय संरचनेचा (DNA, RNA)...

Read moreDetails

पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीवर येणार नियंत्रण; राज्याच्या बीड पॅटर्न प्रस्तावाला केंद्राची मान्यता

मुंबई : राज्यात पीकविम्याबाबत कंपन्यांच्या नफेखोरी वृत्तीवर लवकरच नियंत्रण येणार आहे. कारण केंद्र सरकारने मध्य प्रदेशसह महाराष्ट्रालाही राज्यात योग्य वाटेल...

Read moreDetails

घरातल्या घरात लॅब उभारून पाच लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या “कॉर्डीसेप्स मशरूम”चे उत्पादन

दचकलात ना? अगदी अशक्यप्राय अशी ही गोष्ट शक्य करून दाखविली आहे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील भुंतर येथील एका तरुणाने. या...

Read moreDetails

भारतीय शेतीचा चेहरामोहरा, भवितव्य बदलून टाकतील असे 5 स्टार्ट-अप्स

  मुंबई : सध्याच्या काळातील मोबाईल फोनचा वाढता वापर, सहज इंटरनेट उपलब्धता आणि तांत्रिक कौशल्ये यामुळे तंत्रज्ञान-सक्षम शेती आणि क्रिएटिव्ह...

Read moreDetails

बटाट्याचे 90 दिवसात तयार होणारे वाण विकसित; गहू-तांदूळ हंगामादरम्यान घेता येईल तिसरे पीक

 सिमला : येथील सेंट्रल बटाटा रिसर्च सेंटर (सीपीआरआय) यांनी अवघ्या 90 दिवसात तयार होणारे बटाटा वाण विकसित केले आहे. या...

Read moreDetails

गायी, मेढ्यांनी ढेकर दिला तर मालकाला होणार दंड! कुठल्या देशात आणि का लागू होतोय हा अजब नियम ते जाणून घ्या …

वेलिंग्टन : गाई-मेंढ्यांनी भरपेट खाऊ नंतर ढेकर दिल्यास मालकाला भरावा लागेल दंड! आहे की नाही अनोखा नियम. हा अजब-गजब नियम...

Read moreDetails

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत धीर धरा..! कसा मोजणार पाऊस..?

मुंबई : शेतकऱ्यांनो, पेरणीची मुळीच घाई करु नका, अजून राज्यातील बऱ्याचशा क्षेत्रात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. राज्य सरकारचा कृषि विभाग...

Read moreDetails

अस्सल देवगड हापूस हंगाम अखेरच्या टप्प्यात..

आजपर्यंत आपण खूप हापूस आंबे खाल्ले असतीलच... तेव्हा एकदा अ‍ॅग्रोवर्ल्ड देवगड हापूस आंबा खाऊन नैसर्गिक हापूसची खरी चव घेऊन बघाच.....

Read moreDetails
Page 13 of 34 1 12 13 14 34

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर