हॅपनिंग

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

जळगाव ः आधुनिक युगात शेती बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले...

Read moreDetails

ठिबक संचाकरिता सरसकट ८० टक्क्यांपर्यंत अनुदान…; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

जळगाव ः सूक्ष्म सिंचनाखाली शेती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ठिबक तुषार संचासाठी आता सरसकट ८० टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला...

Read moreDetails

वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी...

Read moreDetails

अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी

  मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा इतरांप्रमाणे उसालाही मोठा फटका बसल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या गळीपावरुन दिसून येत आहे. राज्यातील...

Read moreDetails

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृद्ध तर गाव समृद्ध” आणि “गाव समृद्ध तर...

Read moreDetails

अ‍ॅग्रोवर्ल्डचा दिवाळी अंक शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक… जानेवारीत होणारे अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनही सर्वोत्कृष्ठच ठरणार… पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

  जळगाव (प्रतिनिधी) ः कृषी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्डने यंदाच्या दिवाळी अंकात शेतीसंदर्भातील प्रसिद्ध केलेल्या दर्जेदार यशोगाथा शेतकर्‍यांसाठी निश्चितच...

Read moreDetails

फेरोमोन ट्रॅप अधिक परिणामकारक करणार…; अमेरिकेत अ‍ॅन्टीकॅन्सर औषधांचे तीन पेटंट नावावर असलेले शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग…; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयास सदिच्छा भेट

जळगाव (प्रतिनिधी) : पिकांचे नुकसान करणार्‍या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतांमध्ये फेरोमोन ट्रॅपची आवश्यकता असून हे तंत्र शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे....

Read moreDetails

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत तसेच जंगलाचा विश्वकोष म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा 77 वर्षीय तुलसी गौडा आहेत तरी कोण?

तुलसी गौडा हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. निमित्त आहे पद्मश्री पुरस्काराचे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तुलसी गौडा...

Read moreDetails

इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने इथेनॉलच्या किमतीत 80 पैशांपासून 2 रुपये...

Read moreDetails

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश…

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म...

Read moreDetails
Page 51 of 72 1 50 51 52 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर