हॅपनिंग

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्जाची अंतिम संधी ; उद्या शेवटचा दिवस!

जळगाव : रब्बी हंगामातील पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना उद्या अंतिम दिवस आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी...

Read moreDetails

हिमाचल सरकारचा अनोखा उपक्रम ; पशुपालकांकडून 3 रुपये किलोने शेण खरेदी !

हिमाचल सरकारने राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सरकार 3 रुपये प्रति...

Read moreDetails

नोव्हेंबर महिन्यातही आक्टोबर हिटचा प्रभाव ; पेरणी करण्यापूर्वी काय घ्याल काळजी ?

सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी नाले,...

Read moreDetails

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज (सोमवारी) राज्य मंत्रिमंडळ...

Read moreDetails

भुजबळांनी नेले येवल्याला पाणी..; 18 वर्षांच्या भगीरथी प्रवासाची कहाणी

(चिंतामण पाटील) जळगाव - मंजुरी मिळून 18 वर्षे उलटल्यानंतर मांजरपाडा धरणाचे पाणी 200 किलोमीटर प्रवास करून येवला तालुक्यात पोहोचले. यासाठी...

Read moreDetails

गिरणा धरण भरल्याने रब्बीची गॅरंटी ; शेतकरी सुखावला

जळगाव : अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण आज 100% भरले असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे....

Read moreDetails

राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच सुरु आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे....

Read moreDetails

13 ऑगस्ट अखेर राज्यातील प्रमुख धरणातील साठा

मुंबई : राज्यात यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली होती. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असून राज्यातील बहुतांश धरणातील साठा...

Read moreDetails

राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांचा पीक विमा अर्ज दाखल – धनंजय मुंडे

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी राज्यातून 1 कोटी...

Read moreDetails

महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक – मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली - पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी...

Read moreDetails
Page 2 of 72 1 2 3 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर