तांत्रिक

आयएमडीने जारी केले हवामानाविषयी शेतकरी बुलेटिन; 26 ऑगस्टपर्यंत कशी असेल राज्यातील पावसाची स्थिती…

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आयएमडीने नुकतेच जारी केले हवामानाविषयी शेतकरी बुलेटिन, त्यात 26 ऑगस्टपर्यंत कशी असेल राज्यातील पावसाची...

Read moreDetails

राज्याच्या “या” जिल्ह्यात 11 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा…

राज्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा जोर धरला आहे. काही भागात...

Read moreDetails

वातावरणात बदल; आता पुढील 4 दिवस राज्यात पाऊस; कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट ते जाणून घ्या…

मुंबई : राज्यातील वातावरणात बदल झालेला पुन्हा दिसत आहे. आता आजपासून पुढील चार दिवस राज्यात पाऊस राहणार आहे. कोणत्या जिल्ह्यात...

Read moreDetails

शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज

नवी दिल्ली : ॲग्री इन्फ्रा फंडने (आयएएफ) शेती ड्रोन (किसान ड्रोन) क्षेत्रातील अव्वल कंपनी गरूड ड्रोनसाठी प्रथमच ड्रोन कर्ज मंजूर...

Read moreDetails

निसर्गाचे सफाई कर्मचारी – गिधाड

विक्रम पाटील महाराष्ट्रातील आणि समग्र भारतीय उपखंडात शेती एकात्मिक पद्धतीची होती. त्यात बदल होत गेला आणि आताच्या काळात एक पीक...

Read moreDetails

Be Alert ! शुक्रवारपर्यंत पुढील 4 दिवस राज्यात पाऊस – पुणे वेधशाळेचा अंदाज … जाणून घ्या सविस्तर

पुणे : आजपासून शुक्रवारपर्यंत म्हणजे 2 ते 5 ऑगस्ट असे पुढील 4 दिवस राज्यात पाऊस राहील. पुणे वेधशाळेचा हा अंदाज...

Read moreDetails

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा आयएमडी अंदाज; विस्तृतपणे जाणून घ्या हवामान विभाग भाकीत…5 Star Good News

नवी दिल्ली : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा आयएमडी अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनचे हवामान विभाग भाकीत आले....

Read moreDetails

राज्यातील सर्व धरणांत झाला इतके % पाणीसाठा..; जायकवाडी, गिरणा, हतनूर, कोयना, खडकवासला, भंडारदरा, उजनीसह राज्यातील धरणांच्या पातळीत मोठी वाढ

मुंबई : जुलै महिन्याच्या पूर्वार्धात राज्यभरात सर्वदूर झालेल्या दमदार, संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातली सर्व प्रमुख...

Read moreDetails

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबणार; सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद; सांगलीत मात्र 31 टक्के तूट!

मुंबई : राज्यात गेल्या 2-3 दिवसात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाने माजलेला हाहाकार कायम आहे. त्यामुळे वर्धा,...

Read moreDetails
Page 7 of 32 1 6 7 8 32

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर