इतर

शेतीच्या विकासासाठी प्रत्येक गावात ‘ग्राम कृषी विकास समिती’

ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्याचे शासनाचे आदेश   प्रतिनिधी,पुणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करणार...

Read moreDetails

आता दोनदा धावणार किसान रेल्वे

लहान शेतकऱ्यांना परराज्यात विकता येईल शेतमाल...! मागील पंधरवड्यात सुरु झालेली किसान रेल्वे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कोविडच्या काळात...

Read moreDetails

राज्यात दोन आठवडे पावसाची उघडीप; तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यात १४ दिवसांचा पावसाचा खंड ! ६ सप्टेंबरनतंर पुन्हा पाऊस प्रतिनिधी,पुणे       राज्यात मागील पंधरवाड्यापासून श्रावणझडीमुळे शेतकऱ्यांच्या कडधान्य पिकांना कोंब येऊन...

Read moreDetails

निर्मल सिड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी उलगडला ‘निर्मल’ प्रवास…!

कामाचा आनंद, निष्ठा आणि संयम हाच यशाचा कानमंत्र --- आत्मनिर्भर शेतकरी निर्माण करण्यासाठी व बियाण्यांचा काळाबाजार संपविण्यासाठी जवळपास ३२ वर्षांपूर्वी...

Read moreDetails

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत आजही मूसळधार पाऊस, 24 विभागात सतर्कतेचा इशारा टीम अॅग्रोवर्ल्ड(पुणे) : राज्यात काल विवीध भागात मान्सूनच्या सरी कोसळल्या त्यात कोकणात व...

Read moreDetails

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना व्याज न घेता पीक कर्ज द्या – औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद, प्रतिनिधी(१० जुलै)महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही स्वरुपात व्याजाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये,...

Read moreDetails

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

राज्यातील शेती हि प्रामुख्याने कोरडवाहू असली तरी शासन व शेतकऱ्यांनी त्यामध्ये अमुलाग्र बदल करत पाण्याचा श्रोत तयार केला आहे. परंतु...

Read moreDetails

कोंबड्यांमधील ॲपोकॅलिप्टीक व्हायरस एक अफवा -पशुसंवर्धन विभाग

कोंबड्यांमधील ॲपोकॅलिप्टीक व्हायरस बद्दल पशुसंवर्धन विभागाचे केला मोठा खुलासा प्रतिनिधी,( पुणे)मागील काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर...

Read moreDetails

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख

जिल्हाधिकाऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांची यादी सादर करून शासनाकडे तक्रार करण्याच्या सूचना… मुंबई (प्रतिनिधी) - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे....

Read moreDetails

मान्सून 2 दिवसात महाराष्ट्र व्यापणार; परभणीत 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

मुंबई (प्रतिनिधी) :-भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी सांगितले की मान्सून येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील बराच भाग व्यापेल. परभणीत 2...

Read moreDetails
Page 29 of 34 1 28 29 30 34

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर