टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

लवकरच खताच्या किमती कमी होणार.. खताच्या अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा विचार…

लवकरच खताच्या किमती कमी होणार.. खताच्या अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा विचार…

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमीे. खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते, शेतकऱ्यांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकार खताच्या...

बेरोजगारांना कुक्कुट पालनाची संधी… ऑनलाईन अर्ज सादर करता येणार…

बेरोजगारांना कुक्कुट पालनाची संधी… ऑनलाईन अर्ज सादर करता येणार…

पुणे : शासनाने शेतकऱ्यांसाठी कुक्कुट पालन योजना सुरु केली आहे. ज्यांना कुक्कुट पालन करण्याची इच्छा आहे त्यांनी लगेच यासाठी ऑनलाईन...

कृषी विभागाचे सर्व कामकाज आता ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही झाला मोठा बदल….

कृषी विभागाचे सर्व कामकाज आता ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही झाला मोठा बदल….

कृषी सेवा केंद्रांना परवान्यांसाठी आता अर्जापासून ते थेट परवाना मंजूरी मिळेपर्यंतचे सर्व कामकाज यापुढे ऑनलाइन होणार. यापुढे आता तालुका कृषी...

जिल्ह्यात एकाच दिवशी 1 लाख मोफत सातबारा वाटप होणार

जिल्ह्यात एकाच दिवशी 1 लाख मोफत सातबारा वाटप होणार

पुणे (प्रतिनिधी) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 7 डिसेंबरचे (7-12-2021) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख मोफत सातबारा वाटपाचे उद्दीष्ट...

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी करा अर्ज… अंतिम मुदत 18 डिसेंबर

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी करा अर्ज… अंतिम मुदत 18 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन...

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

खेडगाव नाशिक दि ६ :  - देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण...

ग्रो बॅग लागवड आणि ‘स्लाईस’ विक्री  पिंजारी-शहांचा हळदीचा अभिनव प्रकल्प

ग्रो बॅग लागवड आणि ‘स्लाईस’ विक्री पिंजारी-शहांचा हळदीचा अभिनव प्रकल्प

चिंतामण पाटील, जळगाव हळद लागवडीच्या 10 वर्षानंतर अशपाक पिंजारी आणि मिलन शहा या मित्रांनी उत्पादक ते विक्रेते असा टप्पा गाठला...

अखेर रिलायन्सकडून 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुरु

अखेर रिलायन्सकडून 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुरु

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही राज्य सरकारकडे असलेल्या थकबाकीचे कारण पुढे करून रिलायन्स जनरल इन्शुरन्स...

परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार… पाशा पटेल यांच्या चळवळीला मोठे यश

परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार… पाशा पटेल यांच्या चळवळीला मोठे यश

मानव जात जिवंत ठेवायची असेल तर.... मानवजात जिवंत ठेवायची असेल तर जमिनीच्या पोटातले अर्थात कोळसा, पेट्रोल डिझेल या घटकाचा वापर...

शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान आत्मसात करावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन… वंदे किसान अ‍ॅपचे लोकार्पण

शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान आत्मसात करावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन… वंदे किसान अ‍ॅपचे लोकार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाच्या दुप्पट...

Page 132 of 147 1 131 132 133 147

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर