Team Agroworld

Team Agroworld

खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज करा…

खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज करा…

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद...

पाटील बंधूंचा दोन म्हशींपासूनचा प्रवास ४२५ लिटर दूध संकलनापर्यंत

पाटील बंधूंचा दोन म्हशींपासूनचा प्रवास ४२५ लिटर दूध संकलनापर्यंत

पॉवर टरबाईन हाताळण्यात तरबेज असलेल्या राजाराम पाटील(बाळू पाटील )यांनी नोकरी सोडून स्वतः म्हशींचे संगोपनातून किरकोळ दुध विक्री सुरू केली. दोन...

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन

नाशिक (प्रतिनिधी) - कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी  उगाव, ता.निफाड, जि. नाशिक येथे ओम गायत्री समूहाच्या विविध युनिटला भेट दिली. हा...

कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

श्रीहरिकोटा: नव्या वर्षात भारतानं नवं मिशन हातात घेतलं आहे. आज सकाळी इस्रो या अंतराळ संस्थेच्या पीएसएलवी-सी 51ने एकूण 18 सॅटेलाइट लॉन्च केल्या...

उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे

उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे

भुईमूग हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. पोषणमुल्याच्या दृष्टीने विचार केल्यास  त्यामध्ये अंड्यापेक्षा 2.5 पट जास्त प्रथिने असतात. मागील काही वर्षापासून त्याचा उपयोग हा तेलापेक्षा  मिठाई, बेकरी, खारेदाणे इ. पदार्थ तयार करण्यास होत आहे. तसेच मागील 10 ते 15 वर्षाचा अभ्यास  केल्यास महाराष्ट्रातील ह्या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. उन्हाळी हवामानात स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच  किडी व रोगाचा कमी प्रादुर्भाव ह्यामुळे हे पीक लागवड करणे फायदेशीर व सुलभ जाते. तेव्हा या  गरीबाच्या काजुचे उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याकरिता, काही महत्वाच्या सुत्राविषयी जाणून  घेऊ या.  1. योग्य जमिनीची निवड :-   भुईमूग पिकाला मध्यम ते हलकी परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ  मिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने हवा व पाणी यांचे योग्य  प्रमाणात संतुलन राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मुळाची चांगली वाढ होऊन आ-या सुलभ रितीने  जमिनित जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी मदत होते.  2. वेळेवर पेरणी :-   भुईमूग हे पीक उष्ण व समीशोतोष्ण कटिबंधात येत असल्याने या पिकास साधारणत: 27 ते 300  से. तापमान आवश्यक असते. चांगली उगवण व भरपुर फुले येण्यासाठी 24 ते 280 सेल्सिअस तर भरपुर  आ-यासाठी 19 ते 230 सेल्सिअस तापमान योग्य असते. त्याकरिता उन्हाळी भुईमूगाची पेरणी  हिवाळ्यातील थंडी कमी होत असतांना साधारणत: जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात करावी. लवकर  पेरणी केल्यास कमी तापमानामुळे चांगली उगवण होत नाही. उशीरा झाल्यास उन्हाने फुलगळ होऊन     आ-यांची संख्या कमी होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जात नाही. पीक पाऊसात सापडते परिणामत:  उत्पादनात घट होते म्हणून योग्य वेळी पेरणी करणे फार महत्वाचे आहे.  ...

या योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर मिळणार दुधाळ पशुधन…!

या योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर मिळणार दुधाळ पशुधन…!

केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात पण त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत,  शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत …या  योजना सर्वसामान्य शेतकऱ्यास माहिती...

कृषी पंप वीज धोरणाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

कृषी पंप वीज धोरणाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

मुंबई - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला...

जाणून घ्या ग्रामीण भागातील बांधकामाचे नाविन नियम !

जाणून घ्या ग्रामीण भागातील बांधकामाचे नाविन नियम !

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी...

Page 15 of 59 1 14 15 16 59

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर