• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यात महिनाभरात शंभरावर शेतकरी आत्महत्या

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2022
in हॅपनिंग
1
पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यात महिनाभरात शंभरावर शेतकरी आत्महत्या
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण गावात गजानन उर्फ सुरेश खिरटकर या शेतकऱ्याने विष प्रशान करत आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे 9 एकर शेतीतील पीक उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या खिरटकर यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. दरम्यान, राज्यात गेल्या महिनाभरात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.(Maharaashtra Farmer Suicide)

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील ही तेरावी शेतकरी आत्महत्या आहे. गेल्या महिनाभरात विदर्भात जवळजवळ 40 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक 60 हून अधिक शेतकरी आत्महत्या मराठवाडा विभागात नोंदविल्या गेल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या : सरकारी आकडेवारी

सरकार दरबारी शेतकरी आत्महत्या आकडा तुलनेने कमी दाखविला जात आहे. त्यानुसार, मराठवाडा 54, विदर्भात 36 तर खानदेशातील जळगावात सहा शेतकरी आत्महत्या नोंद आहेत. विदर्भात यवतमाळ 13, बुलडाणा 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 5, चंद्रपूर 3 आणि भंडारा 2 अशी सरकारी दफ्तरात शेतकरी आत्महत्या नोंद आहे.

राज्यात दररोज चार शेतकरी आत्महत्या

गेल्या काही दिवसात राज्यात सरासरी दररोज चार शेतकरी आत्महत्या होत असल्याचे भयाण वास्तव आहे. एकीकडे, कृषी दिनानिमित्ताने एक जुलै रोजी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा पहिला संकल्प जाहीर केला. तरीही शेतकरी आत्महत्या सत्र थांबताना दिसत नाही.

कृषी खात्याचा कारभार वाऱ्यावरच

खरीप हंगामाची पेरणी आता संपुष्टात येत आहे. मात्र, गेला दीड महिना राज्याला कृषी मंत्री नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषी खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे. या काळात औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या नोंद झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठीच्या बळीराजा चेतना अभियान आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन या दोन्ही योजना लालफितीत अडकून पडल्या आहेत.

तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे

अतिवृष्टीमुळे आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरु झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ही सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. राज्यात फक्त दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात असून मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तात्काळ अधिवेशन घ्या, अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

कोकण वगळता सर्वत्र शेतकरी आत्महत्या

राज्यात गेल्या तीन वर्षांत कोकण विभाग आत्महत्यामुक्त झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भासह खानदेशात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. 19 मार्च 1986 रोजी राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या घटना नोंद झाली. त्यानंतर राज्यभरात गेल्या 35 वर्षांत 50 हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇

अमेरिकेत नव्या पिढीसाठी नव्याने लिहिली गेलीय डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची जीवनगाथा; सुप्रसिद्ध बालसाहित्यिका पेगी थॉमस यांनी रंगविलाय खाकी कपड्यातील सुपरहीरो

युक्रेन-रशिया युद्धामुळे जग अन्न संकटाच्या फेऱ्यात!

शेतजमिनी यापुढे खाणी, उद्योग-निवासी बांधकामांसाठी वापरण्यास बंदी; कुठल्या सरकारने घेतला हा निर्णय, ते जाणून घ्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!

Share this:

  • Facebook
  • X
Tags: ओला दुष्काळकृषि विभागकृषी खातेमंत्रीमंडळ विस्तारशेतकरी आत्महत्या
Previous Post

अमेरिकेत नव्या पिढीसाठी नव्याने लिहिली गेलीय डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची जीवनगाथा; सुप्रसिद्ध बालसाहित्यिका पेगी थॉमस यांनी रंगविलाय खाकी कपड्यातील ‘सुपरहीरो’

Next Post

सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

Next Post
सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

Comments 1

  1. Pingback: मंत्रीमंडळ बैठक : अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेडीसाठी 50 हजारांच्या अनुदाना

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.