• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अमावस्येनंतर फवारणी का गरजेची?

अळींचा प्रादुर्भाव कमी होण्यास होते मदत; वाचा सविस्तर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 19, 2023
in हॅपनिंग
0
अमावस्ये
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : अमावस्येच्या दिवशी किंवा एक-दोन दिवसात पिकांवर फवारणी करा, असे जर कोणी आपणास सांगितले तर डोक्यात भलतेच विचार आल्याशिवाय राहणार नाही. परंतु, अमावस्येपासून पुढील एक ते दोन दिवसात पिकांवर फवारणी करणे, शेतकर्‍यांसाठी मोठे फायदेशीर आहे, हे जर तुम्हाला समजले तर… हा उपाय तुम्ही नक्कीच केल्या शिवाय राहणार नाही… नेमका उपाय काय करावा? त्यामुळे फायदा काय व त्या मागील शास्त्रीय कारण काय? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

निर्मल रायझामिका 👇

शेती करतांना शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात सर्वात मोठी समस्या असते ती, पिकांवर पडणारी कीड किंवा अळींचा प्रादुर्भाव. कापसावर प्रामुख्याने ठिपक्यांची बोंडअळी, हिरवी / अमेरिकन बोंडअळी आणि शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. या अळींमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून उत्पादनात घट होते. अळींच्या नियंत्रणासाठी शेतकर्‍यांकडून फवारणी देखील करण्यात येते. परंतु, ही फवारणी योग्यवेळी होणे अत्यंत गरजेचे आहे.

Planto

80 ते 90 टक्के नियंत्रण

शेतकर्‍यांना पिकांवर होणारा अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमावस्येच्या एक दिवस आगोदर निंबोळी अर्काची फवारणी केली पाहीजे. निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पिकांची पाने कडू बनतात आणि अशी पाने अळी किंवा किटक खाणे टाळतात. परिणामी किडीची उपासमार झाल्यामुळे त्या मरतात. अमावस्यानंतर एक-दोन दिवसात देखील शेतकर्‍यांनी निंबोळी अर्क, किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी गरजेचे आहे. अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी फवारणी केल्याने अळीच्या पतंगाने घातलेले अंडी नष्ट होवून अळींचा होणारा प्रादुर्भाव रोखता येतो. 80 ते 90 टक्के त्यावर नियंत्रण मिळविता येते.

खजुराच्या शेतीतून लाखोंची कमाई 👇

हे आहे शास्त्रीय कारण?

कीड किंवा अळींचा पिकावर विशेषत: कापसावर होणारा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर अमावस्येच्या एक-दोन दिवसात पिकावर फवारणी अत्यंत गरजेचे आहे. कोणताही किटक दिवसा सुप्तावस्थेत असतो आणि रात्री तो सक्रिय होत असतो. अमावस्येची अंधारी रात्र हा कीड किंवा अळ्यांच्या प्रजननासाठी उत्तम काळ असतो. अमावस्येच्या एक-दोन दिवस आधी आणि नंतर एक-दोन दिवस नंतरच्या अधांर्‍या रात्री अळीचे पतंग हे पिकाच्या लुसलुशीत पानावर, फुलावर तसेच देठावर अंडी घालतात. पतंग हा एकावेळी 100 ते 150 अंडी घालतो. ही अंडी 48 ते 72 तासात पिकतात व त्यातून एक छोटीसी डोळ्यानेही न दिसणारी अळी बाहेर पडते.

Soil Charger

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • कापसाचे खत व्यवस्थापन
  • कापसावर मररोगाचे संकट; असे करा उपाय

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अमावस्याकापूस पीकनिंबोळी अर्कफवारणी
Previous Post

राज्यातील 8 जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट; उत्तर महाराष्ट्र, पुणे, औरंगाबाद, जालना जिल्ह्यासह राज्याची स्थिती जाणून घ्या..

Next Post

पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग  

Next Post
पीक विमा योजनेमध्ये

पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग  

ताज्या बातम्या

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish