• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतमाल वाहतूक : किसान रेलच्या सर्वाधिक 1838 फेऱ्या महाराष्ट्रातून

कृषी उत्पादनात मात्र महाराष्ट्र पहिल्या दहामध्ये नाही; बंगाल आघाडीवर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2022
in हॅपनिंग
2
शेतमाल वाहतूक

सौजन्य गूगल

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : शेतमाल वाहतूक करण्यासाठी सुरू झालेल्या किसान रेलच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल 1838 फेऱ्या महाराष्ट्रातून झाल्या आहेत. मात्र, कृषी उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या दहामध्ये नाही, असे आकडेवारीतून दिसून येते. संसदेत सादर आकडेवारीत पश्चिम बंगाल आघाडीवर आहे.

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानी परिसरातून किसान रेलच्या सर्वाधिक फेऱ्या झाल्या. महाराष्ट्रातील फेऱ्या या किसान रेलच्या एकूण संचालित फेऱ्यांच्या सुमारे 75 टक्के आहे. इतर राज्यातून फक्त 25 टक्के गाड्या चालवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे कृषी उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या दहामध्ये नाही, तरीही सर्वाधिक किसान रेल फेऱ्या चालविण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे.

पूर्वी कृषी उत्पादने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान्य मालगाड्यांद्वारे नेली जात होती. त्यामुळे अनेकवेळा मालगाडी उशिरा आली की मालही खराब होऊ लागला, त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. अशा नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये किसान रेल सुरू केली. या गाड्यांमध्ये फक्त कृषी उत्पादने पाठवली जातात. त्यामुळे माल वेळेवर पोहोचून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.

संसदेत रेल्वे मंत्रालयाकरून दिल्या गेलेल्या उत्तरानुसार, ऑगस्ट 2020 ते जून 2022 पर्यंत एकूण 2,359 किसान रेल चालवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1,838 किसान रेल महाराष्ट्रातून चालवण्यात आल्या आहेत. उर्वरित 512 किसान रेल इतर राज्यांतून चालवण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातचा समावेश आहे.

कांदा, केळी, बटाटा, आले, लसूण, आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्री, चिकू या फळांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, ज्याचा पुरवठा देशभर केला जातो. त्यामुळे येथून अधिक किसान रेल चालवण्यात आल्या आहेत. किसान शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी किसान रेलच्या संचालनाचे स्वागत करताना सांगितले की, सरकारने या रेलच्या भाड्याचा विचार केला पाहिजे, ज्यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होऊ शकेल.

या कृषी उत्पादनांची केली जाते वाहतूक

किसान रेलमध्ये कांदा, केळी, बटाटा, आले, लसूण, आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्री, चिकू, लिंबू, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर फळे आणि भाज्यांसह सुमारे 7.9 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.

देशातील आघाडीची 10 कृषी उत्पादक राज्ये

बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड.

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
कृषी वीज वितरण कंपनी : राज्यात लवकरच शेतीसाठी स्वतंत्र वीज पुरवठा करण्याचा महाप्रीतचा प्रस्ताव
कृषी अवजारे नोंदणी आता बंधनकारक, त्यानंतरच वापर! जाणून घ्या Up 2 Date निर्णय …

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: किसान रेलकृषी उत्पादककृषी उत्पादक राज्येकृषी उत्पादनशेतमाल वाहतूकसर्वाधिक फेऱ्या
Previous Post

कृषी वीज वितरण कंपनी : राज्यात लवकरच शेतीसाठी स्वतंत्र वीज पुरवठा करण्याचा महाप्रीतचा प्रस्ताव

Next Post

राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा

Next Post
राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा

राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा

Comments 2

  1. Pingback: नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. Pingback: भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा

ताज्या बातम्या

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish