Tag: खरीप हंगाम

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२२-२३ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन ...

पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीवर येणार नियंत्रण; राज्याच्या बीड पॅटर्न प्रस्तावाला केंद्राची मान्यता

पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीवर येणार नियंत्रण; राज्याच्या बीड पॅटर्न प्रस्तावाला केंद्राची मान्यता

मुंबई : राज्यात पीकविम्याबाबत कंपन्यांच्या नफेखोरी वृत्तीवर लवकरच नियंत्रण येणार आहे. कारण केंद्र सरकारने मध्य प्रदेशसह महाराष्ट्रालाही राज्यात योग्य वाटेल ...

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या बैठकीत घेतला खरीप हंगामाचा आढावा

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या बैठकीत घेतला खरीप हंगामाचा आढावा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनावर पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रालयात घेऊन खरीप आढावा ...

राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा

राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असला तरी अनेक ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यात एकीकडे ...

रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा…

रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा…

नवी दिल्ली : देशाच्या बऱ्याचशा भागात अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. या खोळंबलेल्या मान्सूनमुळे काही भागात तर पावसाची तूट 80 टक्क्यांपर्यंत ...

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

मुंबई : यंदा जोरदार बरसण्याचा अंदाज असलेल्या मान्सूनचा प्रवास फारच मंदावलेला आहे. जून महिना निम्मा सरत आला तरी अजून राज्याच्या ...

पेरणीसाठी स्वत:कडील चांगले सोयाबीन बियाणे वापरण्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांचे आवाहन

पेरणीसाठी स्वत:कडील चांगले सोयाबीन बियाणे वापरण्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांचे आवाहन

पुणे दि.9 (प्रतिनिधी) खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी ...

कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण…. आठवड्याभरातच ९०० रुपयांनी दर घसरले… शेतकरी पुन्हा अडचणीत…

कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण…. आठवड्याभरातच ९०० रुपयांनी दर घसरले… शेतकरी पुन्हा अडचणीत…

नाशिक : अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत असलेले कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत, ते कांद्यांच्या भावात झालेल्या घसरणीमुळे. लासलगावच्या ...

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी ?

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी ?

प्रतिनिधी/अकोला राज्यात दिवसेंदिवस सोयाबीन पिकाच्या पेरणीखालील क्षेत्र वाढत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तर सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पिक ठरत ...

Page 3 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर