• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गिरणा धरण भरल्याने रब्बीची गॅरंटी ; शेतकरी सुखावला

राज्यातील बहुतांश धरणात समाधानकारक साठा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 30, 2024
in हॅपनिंग
0
गिरणा धरण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण आज 100% भरले असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. अतिवृष्टीने खरीप हंगाम यातून गेल्यात जमा असून गिरणेच्या पाण्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला मात्र, संपूर्ण जुलै व ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस पडत राहिल्याने पिकांची वाढ खुंटली व मोठ्या प्रमाणात तण वाढले. कापसाचा बेल्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यात फुल- पात्या लागण्याच्या काळात पाऊस सुरू राहिल्याने फुल- पात्या कमी लागल्याचे दिसून येत आहे. शिवाय मोठ्या क्षेत्रातील कापसाच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने पीक नष्ट झाल्याचे आढळून आले आहे. उडीद मुगाच्या शेंगा तर झाडावरच कुजून गेल्या आहेत. एकूण खरिपाची स्थिती फारशी आशादायक नसल्याने आणि सर्वत्र चांगला पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

गिरणेतून 3 आवर्तने मिळाल्यास…
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, धरणगाव, अमळनेर व जळगाव तालुक्यासाठी गिरणा जीवनदायिनी आहे. जळगाव पाचोरा वगळता 6 तालुक्यातील शेती गिरणा धरणातून कालव्यात सुटणाऱ्या आवर्तनावर अवलंबून आहे. गिरणेचे पाणी असले तरच या भागात बागायत शक्य होते. मागील 2023 मध्ये कमी पाऊस झाल्याने गिरणा धरण फक्त 56% भरले. तेवढे पाणी पिण्यासाठी आरक्षित असल्याने सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगाम घेता आला नाही व या हंगामात बागायती कापसाची लागवड पाण्याअभावी घटली. यातून हे सिद्ध झाले आहे की, गिरणा धरण 100% भरणे जळगाव जिल्ह्यासाठी किती फायदेशीर आहे. या धरणातून रब्बीसाठी किमान ३ आवर्तने मिळाल्यास गहू, ज्वारी, मका व हरभरा ही पिके घेता येतील. गिरणा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 18500 दसलक्ष घनफूट असून मागील वर्षी या काळात धरण फक्त 37 टक्के भरले होते. आज धरण 100% भरले असून नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरण आता फुल होण्याच्या मार्गावर आहे. एकूण महाराष्ट्र राज्य (सर्व धरण) प्रकल्पात 29 ऑगस्ट अखेर सरासरी 76.60% टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

विभागनिहाय पाणीसाठा खालीलप्रमाणे :
नाशिक विभाग – गिरणा (85.46 %), गंगापूर (92.17 %), वाघूर (83.24 %), तापी हतनूर (32.86 %), चणकापूर (71.16 %)
छ. संभाजीनगर – जायकवाडी (33.66 %),
पुणे – कोयना (98.49 %), खडकवासला (93.31%), पानशेत (98.48%)

 

Planto Krushitantra

 

पोळा अमावस्याला शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कापसातील गळफांदी, कायिक वाढ व्यवस्थापनाचे फायदे
  • अंजीर शेतीतून तरुण घेतोय वर्षाला लाखोंचे उत्पन्न

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गिरणा धरणजलसंपदा विभागपाणीसाठारब्बी हंगाम
Previous Post

कापसातील गळफांदी, कायिक वाढ व्यवस्थापनाचे फायदे

Next Post

जळगाव जिल्ह्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Next Post
जळगाव जिल्ह्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव जिल्ह्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर ; शेतकरी घेतोय लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 31, 2025
0

GST सुधारणा

कृषी-प्रक्रिया उद्योग अन् ग्रामीण विकासाला GST सुधारणांमुळे गती!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 30, 2025
0

प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!

प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2025
0

खत

चीनचा ‘खत’ डाव आणि भारताचे रशियन ‘उत्तर’: तुम्हाला माहित असायलाच हवेत असे महत्त्वाचे मुद्दे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2025
0

पीएम किसान

पीएम किसानचा 21 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये येणार ; या 3 चुका टाळा नाहीतर पैसे अडकतील !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish