हॅपनिंग

कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या मान्यतेनंतर कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू होणार “या” तारखेपासून.. विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमही राबविणार..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.२०...

Read moreDetails

दुग्धव्यवसायासाठी यशस्वीतेसाठी दुभती जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच त्यांची निवड व लक्षणे जाणून घेऊ या…

बाजारात दुभत्या गाय, म्हैस किंवा वासरांची निवड, ही एक कला मानली जाते. दुभत्या जनावरांची निवड चुकल्यावर दुग्ध व्यवसाय तोट्यात जायला...

Read moreDetails

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य… जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून…

जळगाव (प्रतिनिधी) - कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस पिकामध्ये उत्तम व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा होऊन आर्थिक...

Read moreDetails

कापूस – पांढरे सोने यंदा झळाळणार..; जाणून घ्या काय राहू शकतो भाव…!

जळगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्रासह भारतातही यंदा मुसळधार पाऊस आणि अळ्यांच्या हल्ल्याने कापसाचे उत्पादन 30 ते 50 टक्के घटल्याचे मानले जात...

Read moreDetails

बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

पुणे (प्रतिनिधी) - महिला बचत गटांना राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत शेळी पालनाचे शेड उपलब्ध करून देण्यासाठी...

Read moreDetails

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2021 आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात...

Read moreDetails

राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) स्थापन करणार..; FPC च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्याच्या माध्यमातून दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला गती...

Read moreDetails

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - रब्बी हंगामात शेतक-यांना अखंडीत सेवा देण्यासाठी आणि रोहित्रे नादुरुस्त होऊ नयेत यासाठी ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी...

Read moreDetails
Page 57 of 75 1 56 57 58 75

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर