हॅपनिंग

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत तसेच जंगलाचा विश्वकोष म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा 77 वर्षीय तुलसी गौडा आहेत तरी कोण?

तुलसी गौडा हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. निमित्त आहे पद्मश्री पुरस्काराचे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तुलसी गौडा...

Read moreDetails

इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने इथेनॉलच्या किमतीत 80 पैशांपासून 2 रुपये...

Read moreDetails

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश…

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म...

Read moreDetails

शेतकऱ्यांना 5 एकर शेतजमीन मोजण्यासाठी आता लागणार फक्त अर्धा तास…

ग्रामीण भागात बहुतेकदा शेतजमिनीवरून वाद होत असतात. समज - गैरसमजातून बांधावरून सुरू झालेले हे भांडण कधी न्यायालयात पोहोचते हे सुद्धा...

Read moreDetails

ऐन रब्बीत शेतकऱ्यां समोर वीज संकट… शेतीला आता 10 तास नाही तर इतकेच तास मिळणार वीज..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. पिकांची जोपासना करण्यासाठीदेखील यंदा...

Read moreDetails

NHM अंतर्गत मिळणार आता प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी 50 % अनुदान..; असा घ्या लाभ..

जळगाव (प्रतिनिधी) : शेतांमध्ये सध्या सर्वत्र पिकांच्या संरक्षणासाठी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतकऱ्यांना हा मल्चिंग पेपर योग्य...

Read moreDetails

हरभरा – आदर्श लागवड, बीजप्रक्रिया व व्यवस्थापनाची माहिती..

राहुरी (प्रतिनिधी) - राज्यात सर्वत्र यंदा पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढच होणार आहे. मात्र हरभरा लागवड...

Read moreDetails

शेतकरी महिलांना दिवाळीत आनंदित करणारी बातमी…; कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव..; कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती… !

धुळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या महिलांना यंदाच्या दिवाळीत राज्याचे कृषी मंत्री दादा...

Read moreDetails

त्रुटी दूर केल्यास तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा – शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट..; जळगावातील अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

जळगाव (प्रतिनिधी) ः केंद्राच्या ज्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ज्या...

Read moreDetails
Page 57 of 77 1 56 57 58 77

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर