हॅपनिंग

शेतकरी महिलांना दिवाळीत आनंदित करणारी बातमी…; कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव..; कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती… !

धुळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या महिलांना यंदाच्या दिवाळीत राज्याचे कृषी मंत्री दादा...

Read moreDetails

त्रुटी दूर केल्यास तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा – शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट..; जळगावातील अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

जळगाव (प्रतिनिधी) ः केंद्राच्या ज्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ज्या...

Read moreDetails

डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय… खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या… पक्क्या बिलाचाच आग्रह धरा…

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः रब्बी हंगामाच्या तोंडावर बाजारात डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, त्याला पर्यायी खते उपलब्ध असल्याने त्यांचा...

Read moreDetails

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

नवी दिल्‍ली : महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम स्वरुपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच फलोत्पादनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी...

Read moreDetails

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे… कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

मुंबई (प्रतिनिधी) - नुकसानीचे पंचनामे झालेल्या राज्यातील दहा लाख शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून दिवाळीपूर्वीच पैसे अदा करायला हवेत, अशी तंबी राज्याचे...

Read moreDetails

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्यानंतर केंद्राने देखील नुकसान भरपाई घोषित करुन प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरवात केली आहे. नेमकी...

Read moreDetails

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता राज्यातील शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी...

Read moreDetails

पशुपालकांसाठी आनंदवार्ता… वर्षभरातच दुधाची मागणी वाढली तब्बल इतक्या % नी.. 2030 पर्यंत काय असेल भारतीय दुधाची बाजारपेठ..??

मुंबई (प्रतिनिधी) - भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. भारताचे दूध उत्पादन गेल्या सहा वर्षांत 35.61% ने...

Read moreDetails

दुग्धव्यवसायात गोठा व्यवस्थापनाचे खूप महत्व आहे.. कसे असावे आदर्श गोठा व्यवस्थापन जाणून घेऊ…

गोठा चांगला असेल तर दुधाळ गायी व म्हशींचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते,...

Read moreDetails

उसाचे क्षेत्र जास्त झाल्यामुळे राज्यातील 40 बंद साखर कारखाने सुरु करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

पुणे (प्रतिनिधी) - बंद असलेल्या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून राज्यातील बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने...

Read moreDetails
Page 56 of 75 1 55 56 57 75

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर