हॅपनिंग

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच मंजूर केलेल्या 'विकसित महाराष्ट्र 2047' या महत्त्वाकांक्षी व्हिजन डॉक्युमेंटमुळे महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरवली जात...

Read moreDetails

कृषी-प्रक्रिया उद्योग अन् ग्रामीण विकासाला GST सुधारणांमुळे गती!

मुंबई - गेल्या महिन्यात लागू झालेल्या नवीन वस्तू आणि सेवा कर (GST) सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. या...

Read moreDetails

प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!

भारताने आशियाई बाजारपेठेत प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचा (प्रोसेस्ड पोटॅटो) सर्वात मोठा पुरवठादार म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया...

Read moreDetails

चीनचा ‘खत’ डाव आणि भारताचे रशियन ‘उत्तर’: तुम्हाला माहित असायलाच हवेत असे महत्त्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांसाठी खत किती महत्त्वाचे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. पिकांच्या वाढीसाठी आणि देशाच्या अन्नसुरक्षेसाठी खतांचा अविरत पुरवठा ही एक...

Read moreDetails

ऑस्ट्रेलियात “शाप” ठरलेले ससे; चीनमध्ये मात्र “वरदान”!

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, पृथ्वीचा 41% पृष्ठभाग वाळवंटी आहे आणि 40% भागाला वाळवंटीकरणाचा धोका आहे. पाणी नाही, एकही झाड नाही, जीवनासाठी...

Read moreDetails

केळी निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी ; खान्देशातही वाढतेय लागवड

मुंबई – खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून केळी लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे....

Read moreDetails

शेतकऱ्यांना सबसिडी हवीच; पण त्याचे स्वरूप बदलायला हवे का?

मुंबई - जागतिक व्यापार संघटनेत (WTO) भारताच्या 48 अब्ज डॉलर्सच्या कृषी अनुदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यामुळे शेतकरी समर्थनाच्या स्वरूपावर...

Read moreDetails

कापूस भाव 9,000 पार, पण शेतकरी हवालदिल: कपाशीच्या तेजी-मंदीच्या खेळात नेमकं काय घडतंय?

मुंबई - शेतकऱ्यांचे 'पांढरे सोने' म्हणून ओळखला जाणारा कापूस सध्या एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. एकीकडे बाजारभाव विक्रमी उंची गाठत...

Read moreDetails

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

मुंबई - टेरिफसंदर्भातील अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकेचे सूर सध्या थोडेसे नरमले आहेत. त्यामुळे अमेरिका-भारत राजनैतिक आणि व्यापार...

Read moreDetails

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

नाशिक - यंदाच्या महाविक्रमी पावसाने खान्देशातील धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे आजिबात...

Read moreDetails
Page 1 of 76 1 2 76

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर