• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांनाच करावा लागणार पिकविमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा!

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक
0
शेतकऱ्यांनाच करावा लागणार पिकविमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार डबल लाभ !

       महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील खरीपातील हाताशी आलेल्या शेतमालाचे नुकसान झालेले आहे. त्यातच या कालखंडात विधानसभा निवडणूक आणि दिवाळीच्या सलग सुट्या आल्यामुळे सरकारी यंत्रणा वेगळ्या कामात असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईकडे व पंचनाम्याकडे दुर्लक्ष झाले होते.

२४ तासात द्यावी लागणार विमा कंपनीला माहिती
       दिवाळी संपली तरी भाऊबीजेला बऱ्याच भागात पुन्हा मुसळधार व गारांच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे अजून अडचणीत भर पडली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला पंचनाम्याचे आदेश दिले आहे. परंतु कामाचा व्याप आणि नुकसानग्रस्त क्षेत्र पाहता या प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे त्यांनी नुकसान झाल्याच्या २४ तासात संबंधित विमा कंपनीला नुकसानी बाबतची माहिती द्यायची आहे. माहिती दिल्यानंतर उर्वरित माहिती ७ दिवसात दिली तरी चालणार आहे. अशा शेतकऱ्यांना विमा कंपनी व सरकार अशा दोन्ही ठिकाणाहून मदत मिळू शकते.


       अतिवृष्टीने मका, सोयाबीन, कापूस व इतर परिपक्व पिकांना कोंब आलेत. त्यामुळे कापणी केलेल्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसार्गीक आपत्ती व काढणी पाश्च्यात नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश आहेत. शेतात कापून ठेवलेल्या पिकांचे १५ दिवसाच्या आत वादळी पावसाने नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद यात आहे. परंतु शेतकऱ्यांनी पंचनाम्याचे अर्ज व माहिती २४ तासात संबंधी विमा कंपनीला दिल्यानंतर पिकांची नुकसान भरपाई देणे संबंधित विमाकंपनीला बंधनकारक आहे. शासनातर्फे जरी पंचनामे होणार असले तरी पीकविमा धारक शेतकऱ्यांनी [email protected] , [email protected] या वेबसाईटवर २४ तासात माहिती दिली तरी अश्या शेतकऱ्यांना डबल नुकसानभरपाई मिळू शकते. बुधवार पासून शासकीय पंचनामे सुरु होणार आहे. तरी वरीलप्रमाणे माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला द्यावी.      

Share this:

  • Facebook
  • X
Tags: नुकसानभरपाईप्रधानमंत्री पिक विमाशासकीय पंचनामे
Previous Post

सीताफळ प्रक्रिया उद्योग एक नवीन क्षेत्र व संधी

Next Post

आले (आद्रक) लागवड

Next Post
आले (आद्रक) लागवड

आले (आद्रक) लागवड

ताज्या बातम्या

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.