Tag: शेतकरी

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश
लवकरच खताच्या किमती कमी होणार.. खताच्या अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा विचार…

लवकरच खताच्या किमती कमी होणार.. खताच्या अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा विचार…

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमीे. खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते, शेतकऱ्यांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकार खताच्या ...

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी करा अर्ज… अंतिम मुदत 18 डिसेंबर

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी करा अर्ज… अंतिम मुदत 18 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन ...

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

खेडगाव नाशिक दि ६ :  - देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण ...

ग्रो बॅग लागवड आणि ‘स्लाईस’ विक्री  पिंजारी-शहांचा हळदीचा अभिनव प्रकल्प

ग्रो बॅग लागवड आणि ‘स्लाईस’ विक्री पिंजारी-शहांचा हळदीचा अभिनव प्रकल्प

चिंतामण पाटील, जळगाव हळद लागवडीच्या 10 वर्षानंतर अशपाक पिंजारी आणि मिलन शहा या मित्रांनी उत्पादक ते विक्रेते असा टप्पा गाठला ...

अखेर रिलायन्सकडून 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुरु

अखेर रिलायन्सकडून 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुरु

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही राज्य सरकारकडे असलेल्या थकबाकीचे कारण पुढे करून रिलायन्स जनरल इन्शुरन्स ...

‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

मुंबई : केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय कृषी बाजार अथवा किंवा ई-नाम योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार ...

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

पुणे : कृषी विभागाच्या बरोबरीने करणार्‍या आत्मा विभागांतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी ...

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

जळगाव ः आधुनिक युगात शेती बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले ...

शेतकरी हाच सर्वात मोठा शास्रज्ञ – विशाल राजेभोसले

शेतकरी हाच सर्वात मोठा शास्रज्ञ – विशाल राजेभोसले

विविध बियाणे कंपन्या आज रिसर्च व डेव्हलपमेंटवर करोडो रुपये खर्च करत आहेत. परंतु, फक्त स्वानुभवाच्या बळावर डोळसपणे शेती करणारा शेतकरी ...

Page 8 of 9 1 7 8 9

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर