हॅपनिंग

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

भाग-१ आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे...

Read moreDetails

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

नवी दिल्ली : बजाज अलियान्झ कंपनीने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाईपोटी 400...

Read moreDetails

हरियाणामध्ये साकारली जातेय आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या दूध, पोल्ट्री बाजार समिती; 14 राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

चंदीगड : हरियाणाच्या गणौरमध्ये आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या बाजार समिती (हॉर्टिकल्चर मार्केट) साकारली जात आहे. ती लवकरच म्हणजे या...

Read moreDetails

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

पुणे (प्रतिनिधी) दि.१६: - राज्यातील कृषी विद्यापीठांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यात विद्यापीठांचे महत्वाचे योगदान आहे. त्याच धर्तीवर...

Read moreDetails

पिकपेऱ्यात विविधता आणण्याचा कृषी मूल्य आयोगाचा शेतकऱ्यांना सल्ला; अधिक उत्पन्नासाठी परिस्थितीनुसार कोणती पिके घेण्याची आयोगाने केलीय शिफारस ते जाणून घ्या… 🌱

नवी दिल्ली - राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाने (सीएसीपी) शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीत विविधता आणण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: गहू, तांदळाचे पीक...

Read moreDetails

कृषि क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे ॲग्रीटेक स्पेसमध्ये नवीन नोकऱ्या, करिअरच्या वाढत्या संधी

सध्या शेती हा जगातील नफा मिळवून देणारा व्यवसाय बनला आहे, तरीही जगभरात अन्नाच्या कमतरतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक...

Read moreDetails

भारतात वाढतेय नैसर्गिक शेती; अन्न सुरक्षेला बाधा न आणता 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात “नॅचरल फार्मिंग”चा अंदाज

भारतात अन्न सुरक्षेला कोणतीही बाधा न आणता भारतात 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात नैसर्गिक शेती (नॅचरल फार्मिंग) वाढू शकते, असा नीति...

Read moreDetails

पेरणीसाठी स्वत:कडील चांगले सोयाबीन बियाणे वापरण्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांचे आवाहन

पुणे दि.9 (प्रतिनिधी) खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी...

Read moreDetails

शेतीचा बांध कोरल्यास खरोखरच पाच वर्षे शिक्षा होऊ शकते का? काय आहे सत्य? महसूल कायद्यातील तरतूद जाणून घ्या

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून, शेतीचा बांध कोरला तर 5 वर्षांची शिक्षा होणार, अशा बातम्या व्हायरल होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी...

Read moreDetails

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…; वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) दि.४- साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल....

Read moreDetails
Page 43 of 72 1 42 43 44 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर