टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

शेतकरी संपावर? होय, देशाच्या या भागातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात संपावर… जाणून घ्या काय आहेत कारणे…

शेतकरी संपावर? होय, देशाच्या या भागातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात संपावर… जाणून घ्या काय आहेत कारणे…

नवी दिल्ली : अनेकदा सततचे संप, बंद याला सर्वसामान्यांची वैतागून प्रतिक्रिया ऐकायला मिळते - शेतकरी संपावर गेला तर! आज खरोखरच...

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

लेख शेतकऱ्याने जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर त्यांना होणारे आजार टाळता येतात. तरी देखील पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी...

रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा…

रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा…

नवी दिल्ली : देशाच्या बऱ्याचशा भागात अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. या खोळंबलेल्या मान्सूनमुळे काही भागात तर पावसाची तूट 80 टक्क्यांपर्यंत...

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

भाग-१ आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे...

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

नवी दिल्ली : बजाज अलियान्झ कंपनीने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाईपोटी 400...

हरियाणामध्ये साकारली जातेय आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या दूध, पोल्ट्री बाजार समिती; 14 राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

हरियाणामध्ये साकारली जातेय आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या दूध, पोल्ट्री बाजार समिती; 14 राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

चंदीगड : हरियाणाच्या गणौरमध्ये आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या बाजार समिती (हॉर्टिकल्चर मार्केट) साकारली जात आहे. ती लवकरच म्हणजे या...

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा; सलग तिसऱ्या वर्षी “वायएसआर” सरकारची भेट

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा; सलग तिसऱ्या वर्षी “वायएसआर” सरकारची भेट

हैदराबाद : भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित मानली जाते. देशाच्या "जीडीपी"मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे 17.5 टक्के आहे. ताज्या जागतिक अन्न...

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

पुणे (प्रतिनिधी) दि.१६: - राज्यातील कृषी विद्यापीठांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यात विद्यापीठांचे महत्वाचे योगदान आहे. त्याच धर्तीवर...

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

मुंबई : यंदा जोरदार बरसण्याचा अंदाज असलेल्या मान्सूनचा प्रवास फारच मंदावलेला आहे. जून महिना निम्मा सरत आला तरी अजून राज्याच्या...

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत धीर धरा..! कसा मोजणार पाऊस..?

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत धीर धरा..! कसा मोजणार पाऊस..?

मुंबई : शेतकऱ्यांनो, पेरणीची मुळीच घाई करु नका, अजून राज्यातील बऱ्याचशा क्षेत्रात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. राज्य सरकारचा कृषि विभाग...

Page 128 of 159 1 127 128 129 159

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर