• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा

पावसाने ओढ दिल्याने अनेक धरणातील पाणीसाठाही आटू लागलाय

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2022
in तांत्रिक
1
राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असला तरी अनेक ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, तर दुसरीकडे 27 जुनअखेर राज्यात सरासरीच्या फक्त 7 टक्के इतकीच कडधान्य पेरणी होऊ शकली आहे. त्यात तेलबियांची पेरणीही धोक्यात आलेली असून तीळ, कारळची पेरणीच झालेली नाही. कडधान्य पेरणी लांबल्यास राज्याच्या संपूर्ण खरीप हंगामावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने अनेक धरणातील पाणीसाठा आटू लागला आहे. अनेक शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे.

राज्यात गेल्यावर्षी आजच्यातारखेपर्यंत सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

भात, मका, बाजरीचीही पेरणी असमाधानकारक
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 जूनअखेर सरासरीच्या तुलनेत तृणधान्यापैकी भाताची पाच टक्के, खरीप ज्वारी एक टक्का, बाजरी सहा टक्के, रावी तीन टक्के आणि मक्याची दहा टक्के इतकीच पेरणी होऊ शकली आहे. सह्याद्री घाट परिसरात पाऊस सुरू झाल्यामुळे राजगिरा, कोडू, कोद्रा, कुटकी, वरई, बार्टी, सावा, राळा, नाचणी याची पेरणी दोन टक्केच झाली आहे. तृणधान्याची एकूण पेरणी सहा टक्के झाली आहे. कडधान्य पिकाची पेरणी सरासरीच्या सात टक्के झाली आहे. त्यात तूर आठ टक्के, मूग दहा टक्के, उडीद सात टक्के, तर कुळीथ, चवळी, मटकी, राजमा या इतर कडधान्याची पेरणी फक्त तीन टक्केच झाली आहे. तेलबियाची पेरणी सरासरीच्या दहा टक्के झाली आहे. त्यात भुईमुग सहा टक्के, सूर्यफूल नऊ टक्के, सोयाबीन दहा टक्के इतकी पेरणी झाली आहे. याऊलट तीळ, कारळची पेरणीच होऊ शकलेली नाही.

जुलैत कडधान्य पेरण्यांना वेग येण्याची शक्यता
राज्याचे कृषी व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना चांगला वेग येईल, अशी आशा व्यक्त केली. राज्यभरात आता पावसाळी वातावरण निर्माण होऊ लागलेले आहे. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापसाची 15 जुलैपर्यंत पेरणी करता येऊ शकेल. तर, कडधान्यांची पेरणी सरासरीच्या 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाजही विकास पाटील यांनी वर्तविला. मात्र, मूग, उडीद, मटकी, चवळी खालील क्षेत्र तूर, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीनकडे वळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय सांगता काय, आता चंद्रावरही करता येणार शेती..!

शेतकरी कडधान्य पेरणी टाळण्याची शक्यता
लहरी पावसाचा खरीप पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. सात जुलैअखेर पाऊस सुरू न झाल्यास खरीप हंगामातील पीकउत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कडधान्यांची पेरणी जूनअखेर न झाल्यास काढणीच्या वेळी ही पिके परतीच्या मोसमी पावसात सापडून मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. त्याशिवाय रब्बी ज्वारी पेरणीसाठी शेत वेळेवर मोकळे होत नसल्याने शेतकरी सहसा उशिरा कडधान्य पेरणी करण्याचे टाळतात. त्याऐवजी शेतकरी मग ऊस, ज्वारी, चारा पिकांकडे वळण्याचा धोका असतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच; पण एकूण खरीप उत्पादकतेवरही मोठा परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता राज्यात सर्वत्र पावसाची मोठी गरज आहे.

राज्यातील विभागवार पाणीसाठा
राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कडधान्य पेरणीकारळची पेरणीखरीप हंगामजोरदार पाऊसतीळतृणधान्यपाणीसाठाबाजरीभातभुईमुंगमकासह्याद्री घाट
Previous Post

आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Next Post

रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना

Next Post
रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना

रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना

Comments 1

  1. Pingback: रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना राज्यातील शेती पूरक उद्योगाची जोड देणे अतिशय आवश्‍यक आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish