• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पाणी टंचाईतील पीक व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
April 28, 2019
in तांत्रिक
0
पाणी टंचाईतील पीक व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


सध्याची पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता काही शेतकर्‍याकडे दोन ते तीन ओलिताची सोय आहे. या परिस्थिती ज्वारी, करडई, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी केलेली आहे. या पिकाला काटेकोर व्यवस्थापन करून पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.-
डॉ. सूर्यकांत पवार


  • रब्बी ज्वारी ः * पीक उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी पहिली विरळणी करावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरी विरळणी करून हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवावी (हेक्टरी 1.20 ते 1.35 लाख झाडे). * कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर 3, 5 व 8 आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या द्याव्यात आणि आवश्यकतेनुसार 1 ते 2 निंदण्या कराव्यात म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत, जमिनीवर ओलावा टिकून राहील आणि तनाचा बंदोबस्त़ होईल.
  • रब्बी हंगामात जमिनीतील जवळवास 60 ते 70 टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध़ ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तूर काटके आदीचा वापर ज्वारी पेरल्यापासून 50 दिवसाच्या आत आच्छादन म्हणून करावा.
  • शक़्य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.
  • संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकच पाण्याची सोय असल्यास पीक 35 ते 40 दिवासाचे असतांना किंवा पीक पोटर्‍यात असतांना पाणी घावे.
  • पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्टा पद्धतीने द्यावे.
    करडई ः * पीक उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी विरळणी करून दोन रोपातील अंतर 20 से.मी. ठेवावे. * पीक उगवणीनंतर 25 ते 30 आणि 45 ते 50 दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात. * पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीद्वारे द्यावे. * सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळीनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून घावी व सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीद्वारे पिकास पाणी द्यावे. * सुरवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा. * पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येते वेळेस व बोंडात दाणे भरताना) पाणी द्यावे.
    गहू ः * गव्हाची एकेरी पेरणी करावी. * वेळेवर आंतर मशागतीमुळे तणाचा नायनाट होवून ओलावा टिकून राहण्यास मदत होते. * पेरणीनंतर 30 ते 40 दिवसाच्या आत गरजेप्रमाणे 1 ते 2 वेळा खुरपणी करावी. * आच्छादनाचा वापर करावा.
  • पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा.
  • कमी प्रमाणात ओलीताची सोय असेल तर पाण्याच्या पाळ्याचे पुढीप्रमाणे नियोजन करावे.
    ओलीताची उपलब्ध़ता पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीनंतरचे दिवस)
    एक ओलीतची सोय 42
    दोन ओलीतची सोय 21, 65
    तीन ओलीतची सोय 21, 42, 65

हरभरा ः * तीन आठवड्याच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहीत ठेवावे. * जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो आणि एखादे पाणी देणे शक़्य असल्यास पिकाला फुले येवू लागताच पाणी घावे. * जिरायती हरभर्‍यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा दोन टक्के युरीयाची फवारणी करावी. त्यानंतर दुसरी 15 दिवसांनी फवारणी करावी. * तूषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
ऊस ः * हलक्या ते मध्यम जमिनीत पाणी लवकर मुरते व जास्त पाणी दिल्यास बहुतांशी पाणी निचर्‍याद्वारे वाया जाते अशा जमिनीत सर्वसाधारण 5 से.मी. पर्यंत पाणी द्यावे व दोन पाळ्यातील अंतर कमी करावे. * पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एकावेळी एकच सरीत पाणी न देता दोन ते तीन सर्‍यामध्ये तो सारख्या प्रमाणात विभागून घावा. * पाणी नेहमी एकाआड एक सरीमध्ये द्यावे. * पट्टा पद्धतीने व जोडओळ पद्धतीने उसाची लागवड करावी. * हेक्टरी 8 ते 10 टन ऊसाचे पाचट किंवा शेतातील पालापाचोळा अथवा पॉलीथीन सीटचा वापर करावा. * अती अवर्षण काळात पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाचे 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. * पिकांच्या बुंध्याकडील वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत व त्याचा आच्छादनासाठी वापर करावा. * तणांचा बंदोबस्त़ करावा. * उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असेल तर अगोदर नोव्हेंबर पासूनच प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे व शक्य तेथे आंतरमशागत करावी. पिकाला सिंगल सुपर फॉस्फेटचा 25 टक्के हप्ता अधिक घावा.
मो.नं. 9422178982
(लेखक वनामकृवि अंतर्गत औरंगाबाद येथे
संशोधन सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

Share this:

  • Facebook
  • X
Tags: करडईपीक व्यवस्थापनरब्बी ज्वारीहरभरा
Previous Post

हात आभाळाला, पाय जमिनीवरच..!

Next Post

ध्येय निश्चितीमुळे उद्योग विश्वात रोवले पाय!

Next Post
ध्येय निश्चितीमुळे उद्योग विश्वात रोवले पाय!

ध्येय निश्चितीमुळे उद्योग विश्वात रोवले पाय!

ताज्या बातम्या

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.