Tag: कृषी विभाग

वैयक्तिक शेततळे

‘वैयक्तिक शेततळे’ घटकासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : मुख्यमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत 'वैयक्तिक शेततळे' घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या http://www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या अर्ज करण्याचे ...

आंबा लागवड

सोलापूर जिल्ह्यात पीक पद्धती बदलतेय; आंबा लागवडीकडे वाढता कल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, मका, तूर, बाजरी, सोयाबीन, उडीद याव्यतिरिक्त क्वचितच पिकाची लागवड शेतकरी करायचे. पावसावर पिके अवलंबून होती. ...

एक दिवस शेतकऱ्यांसोबत

‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

जालना : शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, यासाठी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात ...

भात शेती

भात शेतीवर कीड रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुंबई : सद्य:स्थितीमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या वातावरणातील बदलामुळे काही ...

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२२-२३ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन ...

‘मागेल त्याला शेततळे’ ही लोकप्रिय योजना महाविकास आघाडी सरकारने केली बंद..; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

‘मागेल त्याला शेततळे’ ही लोकप्रिय योजना महाविकास आघाडी सरकारने केली बंद..; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

मुंबई - 'मागेल त्याला शेततळे’ ही योजना महाविकास आघाडी सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...

ढोबळी मिरचीचे एकरी चौदा लाखांचे उत्पन्न लोंढे येथील कोकीळाबाई पाटील यांच्या कर्तृत्वाची भरारी

ढोबळी मिरचीचे एकरी चौदा लाखांचे उत्पन्न लोंढे येथील कोकीळाबाई पाटील यांच्या कर्तृत्वाची भरारी

 आनन शिंपी, चाळीसगाव समाजातील विविध क्षेत्रांत महिलांनी मोठी भरारी घेतली आहे. त्यात शेती क्षेत्रही आता मागे राहिलेले नाही. शेती करण्यासंदर्भात ...

पर्यावरण बदलातील आव्हानांनुसार संशोधनावर भर… कृषीमंत्री दादाजी भुसे : विमा कंपन्यांना नुकसान भरपाई बंधनकारक

पर्यावरण बदलातील आव्हानांनुसार संशोधनावर भर… कृषीमंत्री दादाजी भुसे : विमा कंपन्यांना नुकसान भरपाई बंधनकारक

प्रश्न : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वातावरणातील तीव्र फेरबदल यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सगळ्यांचे नियोजन कशा पद्धतीने करायचा ...

सेंद्रियच्या बळकटीकरणाचा ध्यास… शेतकर्‍यांना दोन किलो गांडूळबीजचे मोफत वाटप…

सेंद्रियच्या बळकटीकरणाचा ध्यास… शेतकर्‍यांना दोन किलो गांडूळबीजचे मोफत वाटप…

सचिन कावडे, नांदेड :- मराठवाडा-विदर्भातील शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर बंद करुन पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील ...

आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन

आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन

  पुणे (प्रतिनिधी) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२१ मोहिमे अंतर्गत ‘आंबा मोहोर संरक्षण’ या विषयावर ...

Page 3 of 6 1 2 3 4 6

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर