हॅपनिंग

शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मित आधारीत शेती करावी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन… शेतकर्‍यांना अन्नदात्यासोबतच उर्जादाता होण्याचे आवाहन

लातूर ः इथेनॉलचे उत्पादन शेतकर्‍यांच्या उत्पादनात भर टाकणारे आहे. यातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी केवळ शेतीमाल उत्पादीत...

Read moreDetails

विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार… शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई ः खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकर्‍यांना फसविणार्‍या विमा कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read moreDetails

शेततळ्यांसाठी 52 कोटींचे अनुदान जाहीर… राज्य सरकारची मोठी घोषणा… 10 हजार 744 शेतकर्‍यांना लाभ मिळणार

मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने  शेतकर्‍यांना शेततळ्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 52 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे...

Read moreDetails

केंद्राचे ‘ते’ तीन कृषी कायदे अखेर रद्द…; कॅबिनेट बैठकीत मंजुरी…; 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली,...

Read moreDetails

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

पुणे : कृषी विभागाच्या बरोबरीने करणार्‍या आत्मा विभागांतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी...

Read moreDetails

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

जळगाव ः आधुनिक युगात शेती बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले...

Read moreDetails

ठिबक संचाकरिता सरसकट ८० टक्क्यांपर्यंत अनुदान…; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

जळगाव ः सूक्ष्म सिंचनाखाली शेती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ठिबक तुषार संचासाठी आता सरसकट ८० टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला...

Read moreDetails

वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी...

Read moreDetails

अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी

  मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा इतरांप्रमाणे उसालाही मोठा फटका बसल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या गळीपावरुन दिसून येत आहे. राज्यातील...

Read moreDetails

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृद्ध तर गाव समृद्ध” आणि “गाव समृद्ध तर...

Read moreDetails
Page 54 of 75 1 53 54 55 75

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर