हॅपनिंग

राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवादाचे आयोजन

पिंपळगाव बसवंत येथील 'ग्रीनझोन ऍग्रोकेम प्रा.लि.'या कंपनीच्या वतीने उभारलेल्या 'बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्रा'च्या माध्यमातून, मधमाशी पालनाचा प्रचार आणि...

Read moreDetails

आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन

  पुणे (प्रतिनिधी) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२१ मोहिमे अंतर्गत ‘आंबा मोहोर संरक्षण’ या विषयावर...

Read moreDetails

निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची नोंदणी 31 डिसेंबरपूर्वी करण्याचे आवाहन.. ; नोंदणीसाठी वापर ही ऑनलाईन प्रणाली सुविधा

पुणे (प्रतिनिधी) - युरोपियन युनियन, अमेरीका, कॅनडा व अन्य देशांना आंबा व डाळिंब निर्यात करण्याकरीता निर्यातक्षम फळबागांची अनुक्रमे ‘मँगोनेट’ व...

Read moreDetails

कमी पाण्यात, कमी तणात 20 / 30 % उत्पादन वाढ मल्चिंगमुळेच शक्य होते.. जाणून घेऊ मल्चिंगचे फायदे..

नाशिक - मल्चिंग म्हणजे काय, त्याचा वापर कसा होतो, पाणी बचत होऊन पिकांच्या उत्पादनात किती वाढ होते, त्याचे प्रकार काय...

Read moreDetails

या कारणांमुळे कापूस दरातील तेजी टिकून राहणार… ; ही आहेत राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कारणे..

जळगाव - यंदाच्या वर्षी देशात सर्व भागात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

Read moreDetails

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2021, छोट्या शेतकऱ्यांना मिळणार 80 टक्के अनुदान..; योजनेसाठी 50000 कोटींची तरतूद

  नवी दिल्ली - : शेती क्षेत्रामध्ये सिंचनाचे खूप महत्व आहे. पीक सिंचनामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी पाणी वाचवू...

Read moreDetails

राज्यात 31 हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी… गतवर्षी 2 लाख 46 मे. टन द्राक्षनिर्यात

पुणे : राज्यातील द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते....

Read moreDetails

कांदा चाळ उभारणीसाठी 62.50 कोटींचा निधी मंजूर…; राज्य सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मिळणार शेतकऱ्यांना लाभ

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी 62 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय...

Read moreDetails

थकबाकीदार कृषीपंप धारकांनी नवसंजीवनी योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे वाचणार “इतके” हजार कोटी…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कृषीपंप धारकांकडील थकबाकीचा आकडा हा वर्षानुवर्षे वाढतच आहे. दरवर्षी वेगवेगळ्या योजना शासनस्तरावर राबवल्या जात आहेत. यंदा...

Read moreDetails
Page 53 of 77 1 52 53 54 77

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर