हॅपनिंग

शेतकऱ्यांना 5 एकर शेतजमीन मोजण्यासाठी आता लागणार फक्त अर्धा तास…

ग्रामीण भागात बहुतेकदा शेतजमिनीवरून वाद होत असतात. समज - गैरसमजातून बांधावरून सुरू झालेले हे भांडण कधी न्यायालयात पोहोचते हे सुद्धा...

Read moreDetails

ऐन रब्बीत शेतकऱ्यां समोर वीज संकट… शेतीला आता 10 तास नाही तर इतकेच तास मिळणार वीज..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. पिकांची जोपासना करण्यासाठीदेखील यंदा...

Read moreDetails

NHM अंतर्गत मिळणार आता प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी 50 % अनुदान..; असा घ्या लाभ..

जळगाव (प्रतिनिधी) : शेतांमध्ये सध्या सर्वत्र पिकांच्या संरक्षणासाठी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतकऱ्यांना हा मल्चिंग पेपर योग्य...

Read moreDetails

हरभरा – आदर्श लागवड, बीजप्रक्रिया व व्यवस्थापनाची माहिती..

राहुरी (प्रतिनिधी) - राज्यात सर्वत्र यंदा पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढच होणार आहे. मात्र हरभरा लागवड...

Read moreDetails

शेतकरी महिलांना दिवाळीत आनंदित करणारी बातमी…; कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव..; कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती… !

धुळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या महिलांना यंदाच्या दिवाळीत राज्याचे कृषी मंत्री दादा...

Read moreDetails

त्रुटी दूर केल्यास तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा – शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट..; जळगावातील अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

जळगाव (प्रतिनिधी) ः केंद्राच्या ज्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ज्या...

Read moreDetails

डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय… खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या… पक्क्या बिलाचाच आग्रह धरा…

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः रब्बी हंगामाच्या तोंडावर बाजारात डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, त्याला पर्यायी खते उपलब्ध असल्याने त्यांचा...

Read moreDetails

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

नवी दिल्‍ली : महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम स्वरुपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच फलोत्पादनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी...

Read moreDetails

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे… कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

मुंबई (प्रतिनिधी) - नुकसानीचे पंचनामे झालेल्या राज्यातील दहा लाख शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून दिवाळीपूर्वीच पैसे अदा करायला हवेत, अशी तंबी राज्याचे...

Read moreDetails
Page 52 of 72 1 51 52 53 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर