हॅपनिंग

वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी...

Read moreDetails

अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी

  मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा इतरांप्रमाणे उसालाही मोठा फटका बसल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या गळीपावरुन दिसून येत आहे. राज्यातील...

Read moreDetails

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृद्ध तर गाव समृद्ध” आणि “गाव समृद्ध तर...

Read moreDetails

अ‍ॅग्रोवर्ल्डचा दिवाळी अंक शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक… जानेवारीत होणारे अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनही सर्वोत्कृष्ठच ठरणार… पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

  जळगाव (प्रतिनिधी) ः कृषी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्डने यंदाच्या दिवाळी अंकात शेतीसंदर्भातील प्रसिद्ध केलेल्या दर्जेदार यशोगाथा शेतकर्‍यांसाठी निश्चितच...

Read moreDetails

फेरोमोन ट्रॅप अधिक परिणामकारक करणार…; अमेरिकेत अ‍ॅन्टीकॅन्सर औषधांचे तीन पेटंट नावावर असलेले शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग…; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयास सदिच्छा भेट

जळगाव (प्रतिनिधी) : पिकांचे नुकसान करणार्‍या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतांमध्ये फेरोमोन ट्रॅपची आवश्यकता असून हे तंत्र शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे....

Read moreDetails

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत तसेच जंगलाचा विश्वकोष म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा 77 वर्षीय तुलसी गौडा आहेत तरी कोण?

तुलसी गौडा हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. निमित्त आहे पद्मश्री पुरस्काराचे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तुलसी गौडा...

Read moreDetails

इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने इथेनॉलच्या किमतीत 80 पैशांपासून 2 रुपये...

Read moreDetails

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश…

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म...

Read moreDetails

शेतकऱ्यांना 5 एकर शेतजमीन मोजण्यासाठी आता लागणार फक्त अर्धा तास…

ग्रामीण भागात बहुतेकदा शेतजमिनीवरून वाद होत असतात. समज - गैरसमजातून बांधावरून सुरू झालेले हे भांडण कधी न्यायालयात पोहोचते हे सुद्धा...

Read moreDetails

ऐन रब्बीत शेतकऱ्यां समोर वीज संकट… शेतीला आता 10 तास नाही तर इतकेच तास मिळणार वीज..

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. पिकांची जोपासना करण्यासाठीदेखील यंदा...

Read moreDetails
Page 52 of 72 1 51 52 53 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर