हॅपनिंग

भारताच्या इंधनाची गरज आता शेतकरीच भागवणार..; काय आहे नितीन गडकरी यांची योजना..?

नवी दिल्ली : आता लवकरच देशातील सर्व वाहने इथेनॉलवर (ethanol) धावू शकतील, त्यासाठी भविष्यात आणखी इथेनॉल पंप बसवण्यात येणार आहेत,...

Read moreDetails

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार – अजित पवार

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे...

Read moreDetails

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे (प्रतिनिधी), दि.२८ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२१ आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात...

Read moreDetails

पावसाच्या शक्यतेमुळे पिकांबाबत घ्यावी खबरदारी… कृषीतज्ज्ञांचा सल्ला… करप्याचा प्रादुर्भाव रोखणे आवश्‍यक

पुणे : राज्यात काही दिवसांनी पुन्हा अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांबाबत योग्य ती...

Read moreDetails

कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण…. आठवड्याभरातच ९०० रुपयांनी दर घसरले… शेतकरी पुन्हा अडचणीत…

नाशिक : अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत असलेले कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत, ते कांद्यांच्या भावात झालेल्या घसरणीमुळे. लासलगावच्या...

Read moreDetails

पिकांवरील लष्करी अळींचा असा रोखा प्रादुर्भाव… १५ जानेवारीपर्यंत पोषक वातावरण

पुणे : रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा याचा पेरा जवळपास पूर्ण झाला असून या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत...

Read moreDetails

सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देणार… चार कृषी विद्यापीठांना अहवाल सादर करण्याची कृषीमंत्र्यांची सूचना

मुंबई : राज्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात राज्यातील चार कृषी विद्यापीठांना...

Read moreDetails

मशरुम लागवडीतून मिळवा लाखोंचे उत्पन्न… मात्र चांगल्या उत्पादनासाठी प्रशिक्षण आवश्यक

पुणे ः कमी जागेत व कमी पाण्यात करता येणारा शेतीपूरक व्यवसाय म्हणून मशरुम शेतीकडे बरेच शेतकरी वळताना दिसत आहेत. मात्र,...

Read moreDetails

गुलाबी थंडीमुळे आंबा बागायत शेतकऱ्यांना दिलासा…उत्पादनात वाढ होण्याची शक्यता

औरंगाबाद : अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. सर्व काही नुकसानीचे होत असताना आता...

Read moreDetails

बाजार समित्यांना मिळणार बळकटी… पणन अधिनियमात ही केली जाणार सुधारणा…. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई ः राज्य शासनाने राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये...

Read moreDetails
Page 50 of 75 1 49 50 51 75

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर