हॅपनिंग

‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

मुंबई : केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय कृषी बाजार अथवा किंवा ई-नाम योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार...

Read moreDetails

ग्रेपनेट अंतर्गत द्राक्षांची निर्यात… 45 हजार 393 द्राक्ष उत्पादकांनी केली नोंदणी – फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या किडनाशक उर्वरित अंश व किडरोग मुक्तची...

Read moreDetails

जमीन खरेदी विक्री तुकडेबंदी कायद्यांतर्गत जिल्हा दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या या तीन सूचना..

मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकारकडून शेतीच्या खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. याबाबत सरकारकडून परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली...

Read moreDetails

हमीभाव संदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी… कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एमएसपीचीच होतेय चर्चा… शेतकर्‍यांना निर्णयाबाबत उत्सुकता

मुंबई ः मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे मागे घेतल्यानंतर हमीभावाची अर्थातच एमएसपीची चर्चा चांगलीच सुरु आहे. एमएसपी संदर्भात ठोस घोषणा...

Read moreDetails

धान उत्पादकांना आता कुठल्याही शासकीय केंद्रावर धान विकता येणार… अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून आदेश

मुंबई ः धान उत्पादक शेतकर्‍यांना आता त्यांचे धान कुठल्याही शासकीय केंद्रावर विकता येणार आहे. आतापर्यंत ज्या गावाचा समावेश ज्या धान...

Read moreDetails

शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मित आधारीत शेती करावी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन… शेतकर्‍यांना अन्नदात्यासोबतच उर्जादाता होण्याचे आवाहन

लातूर ः इथेनॉलचे उत्पादन शेतकर्‍यांच्या उत्पादनात भर टाकणारे आहे. यातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी केवळ शेतीमाल उत्पादीत...

Read moreDetails

विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार… शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई ः खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकर्‍यांना फसविणार्‍या विमा कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read moreDetails

शेततळ्यांसाठी 52 कोटींचे अनुदान जाहीर… राज्य सरकारची मोठी घोषणा… 10 हजार 744 शेतकर्‍यांना लाभ मिळणार

मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने  शेतकर्‍यांना शेततळ्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 52 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे...

Read moreDetails

केंद्राचे ‘ते’ तीन कृषी कायदे अखेर रद्द…; कॅबिनेट बैठकीत मंजुरी…; 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली,...

Read moreDetails

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

पुणे : कृषी विभागाच्या बरोबरीने करणार्‍या आत्मा विभागांतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी...

Read moreDetails
Page 50 of 72 1 49 50 51 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर