हॅपनिंग

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने राज्य बँकेने घेतला मोठा निर्णय… साखर कारखान्यांकडील वसुली होऊन शेतकऱ्यांना मिळणार अप्रत्यक्ष लाभ

पुणे : सध्या राज्यातील अनेक साखर कारखाने अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. असे असताना आता राज्य बँकेने साखर कारखान्यांच्या माल...

Read moreDetails

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मुंबई ः निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे. अशातच अनुदानीत...

Read moreDetails

हवामान बदलामुळे महाबीजलाही बसतोय बीजोत्पादनाचा फटका… उन्हाळ्यात बीजोत्पादनाचे नियोजन…

पुणे ः वातावरणात सध्या हवामानातील बदलाचा सर्व घटकांना जसा फटका बसत आहे. तसा फटका बीजोत्पादन कार्यक्रम राबवणार्या कंपन्यांनाही बसत आहे....

Read moreDetails

वाढत्या थंडीत जनावरांची अशी घ्या काळजी… गुरांचे जंतू निर्मुलन करा वेळेवर

मुंबई : येथील प्रादेशिक हवामान केंद्राने यापूर्वीच व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला. अजूनही...

Read moreDetails

गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

एप्रिल-ऑक्टोबर (2021-22) या कालावधीत, भारताच्या गव्हाच्या निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलर मूल्याच्या निर्यातीचा टप्पा, एप्रिल-ऑक्टोबर (2020-21) मधील केवळ 135 दशलक्ष...

Read moreDetails

खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांचा स्मृतीदिन १६ जून हा दिवस जळगाव जिल्ह्यात “केळी उत्पादक शेतकरी दिवस” (Banana Growing Farmers Day) म्हणून साजरा करण्याची जिल्हा प्रशासनाकडे खासदार उन्मेश पाटील यांची मागणी

जळगाव --- जिल्ह्याची ओळख ही केळी उत्पादक जिल्हा म्हणून आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, मागण्या वेळोवेळी शासन...

Read moreDetails

केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता…

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी आगामी...

Read moreDetails

अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी…

महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेततळे मोठयाप्रमाणात तयार होत असून या शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात...

Read moreDetails

गिरणा संवर्धन आणि सात बलून बंधारे जनजागृतीसाठी ३०० किमी ‘गिरणा परिक्रमे’ला कानळदा येथून उद्यापासून सुरुवात – खासदार उन्मेश पाटील

जळगाव (प्रतिनिधी) - गिरणा नदीवरील प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांचा कामासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून तत्काळ मंजूरी मिळावी व गिरणा नदीपात्रातील बेसुमार अनधिकृत...

Read moreDetails

मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास..

पुणे : हिरवा चारा विशिष्ट कालावधीतच घेता येत असल्याने तो बाराही महिने उपलब्ध नसतो. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails
Page 49 of 75 1 48 49 50 75

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर