हॅपनिंग

भात शेतीवर कीड रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुंबई : सद्य:स्थितीमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या वातावरणातील बदलामुळे काही...

Read moreDetails

पाकिस्तानातील पूर, टेक्सासमधील दुष्काळ आणि शिनजियांगमधील लॉकडाऊनने जगभरात कापूस टंचाई

वॉशिंग्टन : कापूस टंचाई ... यंदा कापसावर जागतिक संकट ओढवले आहे. हवामानातील गंभीर बदल, नैसर्गिक आपत्ती, कोविड साथीचा अजूनही जारी...

Read moreDetails

धक्कादायक! देशात दर 2 तासांनी एक शेतमजूर आत्महत्या, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या NCRB ताज्या अहवालातील वास्तव

नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या अहवालानुसार, देशात दर 2 तासांनी एक शेतमजूर आत्महत्या (Farm Labour Suicide)...

Read moreDetails

कृषी मूल्य आयोगाला बळ देणारे प्रख्यात भारतीय कृषी अर्थतज्ज्ञ, पद्मभूषण अभिजित सेन यांचे निधन

नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रमुख तज्ञांपैकी एक, अभिजित सेन यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 72 वर्षांचे होते....

Read moreDetails

पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ आली महाराष्ट्रात, राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यात ; “ॲग्रोवर्ल्ड”ने महिनाभरापूर्वी केले होते खबरदार

पुणे : पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ महाराष्ट्रात आली आहे. राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झाला आहे. त्यानंतर...

Read moreDetails

भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा ; तिथल्या हरित क्रांतीचे जनक! जाणून घ्या कोण आहे हा मराठी माणूस

नवी दिल्ली : एका भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा उभारला गेलाय. तिथल्या हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातोय. अभिमानाची...

Read moreDetails

नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून...

Read moreDetails

राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा

पुणे : राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा ... राज्यात सर्वत्र जुलैमध्ये जोरदार बरसलेला पाऊस ऑगस्टमध्येही आजवर बहुतांश ठिकाणी मुक्कामी आहे....

Read moreDetails

शेतमाल वाहतूक : किसान रेलच्या सर्वाधिक 1838 फेऱ्या महाराष्ट्रातून

नवी दिल्ली : शेतमाल वाहतूक करण्यासाठी सुरू झालेल्या किसान रेलच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल 1838 फेऱ्या महाराष्ट्रातून झाल्या आहेत. मात्र, कृषी...

Read moreDetails
Page 39 of 72 1 38 39 40 72

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर